शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:48 IST

राज्य शासनाने शेतकºयांची कर्जमाफी केली खरी, परंतु कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची त्रासदायक अट ठेवली आहे.

ठळक मुद्देकधी लिंक फेल तर कधी संकेतस्थळ खुलेना : सेतू केंद्रात शेतकºयांच्या रांगाच

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राज्य शासनाने शेतकºयांची कर्जमाफी केली खरी, परंतु कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची त्रासदायक अट ठेवली आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे संकेतस्थळ अनेकदा व्यस्त राहात असल्याने एक अर्ज भरण्यासाठी शेतकºयांचा बराच वेळ जातो. त्यामुळे सेतू केंद्रात अजुनही कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगाच दिसून येत आहेत.शासनाने कर्जमाफी केली. मात्र वेळोवेळी सरकारने कर्जमाफीचे निकष बदलविल्याने शेतकरी पुरते गोंधळात पडले. नेमकी कर्जमाफी कुणाला, हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत आहे. सरसकट कर्जमाफी करून सरकार शेतकºयांवर मेहरबान असल्याचे भासवत आहे. परंतु, सरसकट कर्जमाफी झाली कुणाला, हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे.राज्य शासनाने २००९ पासून शेतकºयांची कर्जमाफी केली. परंतु, नियमित कर्ज भरणाºया प्रामाणिक शेतकºयांचे काय, सरकार या शेतकºयांवर अन्याय का करीत आहे. नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना २५ टक्के अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. ही २५ टक्के अनुदानाची घोषणा तशी नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांवर अन्याय करणारी आहे.पोटाला चिमटा घेत बायकोच्या अंगावरचे दागदागीने विकून शेतकºयांनी कर्जाची परतफेड केली. मग अशा कर्ज भरणाºया शेतकºयांवर सरकारने अन्याय का केला, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. कर्जमाफीचे आॅनलाईन फार्म भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख शासनाने जाहिर केली आहे. परंतु लिंक फेल आणि आपले सरकार सेवा केंद्राचे संकेतस्थळ नेहमीच व्यस्त राहत असल्याने एका-एका अर्जासाठी शेतकºयांना इंटरनेट कॅफेमध्ये ताटकळत बसावे लागत आहे.अजुनही बहुतांश शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरलेले नाही. नेट बरोबर काम करीत नाही तर कधी संकेतस्थळ खुलत नाही. त्यामुळे कर्ज माफीचे आॅनलाईन फार्म भरण्यास उशीर होत आहे, असे इंटरनेट कॅफे संचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजूूनही कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगाच लागल्या असून शेतकºयांची ससेहोलपट होत आहे.कधी संपणार शेतकºयांचा संघर्ष?कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना शेतीची कामे सोडून शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे. परंतु, ई-सेवा केंद्रात अजुनही शेतकºयांच्या रांगाच असल्याने शेतकºयांना आल्यापावली परत जावे असल्याचे दिसून येत आहे.शुल्काच्या नावावर वसुलीकर्जमाफीचे अर्ज कोणत्याही शुल्काविना भरून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. तसेच प्रत्येक सेतू केंद्र संचालकांना जिल्हाधिकाºयांनी पत्र पाठवून शुल्क आकारू नये, असे कळविले आहे. मात्र सेतू केंद्र संचालक शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी शुल्काच्या नावावर २० ते ३० रूपयांची आकारणी करीत आहेत.