शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

वेगळया विदर्भासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर

By admin | Updated: April 10, 2016 00:50 IST

येथील भूमीपुत्र युवा संघटनेच्यावतीने वेगळ्या विदर्भासाठी आयोजित शेतकरी जनजागृती मेळाव्यासाठी व वेगळ्या विदर्भासाठी...

अनिल किलोर : पश्चिम महाराष्ट्राचे नेते दरोडेखोरराजुरा : येथील भूमीपुत्र युवा संघटनेच्यावतीने वेगळ्या विदर्भासाठी आयोजित शेतकरी जनजागृती मेळाव्यासाठी व वेगळ्या विदर्भासाठी शनिवारी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राचे नेते दरोडेखोर आहेत, असे प्रतिपादन अ‍ॅड. अनिल किलोर यांनी सभेत केले. यावेळी राजुरा शहरातून रॅली काढण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शरद निंबाळकर, बाळासाहेब कुळकर्णी, माजी आमदार सुदर्शन निमकर, हरिदास झाडे, अशोक डोहे, अमर बोडलावार, कैलास राठोड, लता ठाकरे, पूजा मडावी, नंदिनी मालोदे, सुमन शेळके, बापूराव मडावी, सुप्रिया निमकर उपस्थित होते.संचालन आनंद चलाख यांनी केले. आभार बापूराव मडावी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)