शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

राजोली परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा

By admin | Updated: October 6, 2016 01:34 IST

भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे.

राजोली : भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासिन आणि हलगर्जी कारभारामुळे राजोली परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही बसत असल्याचे चित्र दिसत आहे.स्थानिय दुरसंचार केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याबरोबर बीएसएनएलची दूरसंचार सेवा ठप्प पडत असून मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतात. या केंद्रातील स्वयंचलीत बॅटरी सिस्टम नादुरूस्त असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाला, तरीही सेवा ठप्प पडलेलीच असते. त्यामुळे आॅनलाईन सोबत जोडलेल्या शासकीय, निमशासकीय बँक आणि खासगी कार्यालयातील कामकाज बंद पडलेले असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत असते. ही बाब संबंधीत अधिकाऱ्याना माहित असूनही त्याकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे ग्राहकात बोलले जात आहे. महिन्याच्या मुदतीतील विविध प्रीपेड प्लान ग्राहकांनी रिचार्ज केलेले असतात. परंतु येथील दूरसंचार सेवा १५ ते २० दिवसच सुरू राहत असल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.मूल तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या उदासिन व बेजबाबदार प्रवृत्तीचा प्रत्यय येत असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी बीएसएनएल मोबाईल धारकांनी केली आहे. (वार्ताहर)