शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

राजोली परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा

By admin | Updated: October 6, 2016 01:34 IST

भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे.

राजोली : भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासिन आणि हलगर्जी कारभारामुळे राजोली परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही बसत असल्याचे चित्र दिसत आहे.स्थानिय दुरसंचार केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याबरोबर बीएसएनएलची दूरसंचार सेवा ठप्प पडत असून मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतात. या केंद्रातील स्वयंचलीत बॅटरी सिस्टम नादुरूस्त असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाला, तरीही सेवा ठप्प पडलेलीच असते. त्यामुळे आॅनलाईन सोबत जोडलेल्या शासकीय, निमशासकीय बँक आणि खासगी कार्यालयातील कामकाज बंद पडलेले असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत असते. ही बाब संबंधीत अधिकाऱ्याना माहित असूनही त्याकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे ग्राहकात बोलले जात आहे. महिन्याच्या मुदतीतील विविध प्रीपेड प्लान ग्राहकांनी रिचार्ज केलेले असतात. परंतु येथील दूरसंचार सेवा १५ ते २० दिवसच सुरू राहत असल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.मूल तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या उदासिन व बेजबाबदार प्रवृत्तीचा प्रत्यय येत असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी बीएसएनएल मोबाईल धारकांनी केली आहे. (वार्ताहर)