शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

संजय गांधी, श्रावणबाळ निवृत्तीवेतनात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:37 IST

मागील ३७ वर्षापूर्वी राज्य सरकारने वृद्ध महिला-पुरुष, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने ग्रस्त तसेच विधवा, निराधारांसाठी संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सुरु केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील ३७ वर्षापूर्वी राज्य सरकारने वृद्ध महिला-पुरुष, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने ग्रस्त तसेच विधवा, निराधारांसाठी संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सुरु केली. मात्र इकते वर्ष लोटूनही या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या निवृत्ती वेतनात वाढ कराण्याची मागणी अखिल भारत अनुसूचित जाती परिषद तथा जनजाती कर्मचारी परिषद जिल्हा शाखेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.३७ वर्षापूर्वी पासून संजय गांधी निराधार निवृत्ती वेतन प्रतिमाह ६०० रुपये व श्रावण बाळ निराधार निवृत्ती वेतन प्रति महा ६०० रुपये देण्यात येत आहे. या अल्पशा वेतनामध्ये एका व्यक्तीचे जगणे वाढत्या महागाईमुळे कठीण झाले आहे. मध्यतंरी शासनाने अंशत: वाढ केली. परंतु मिळणारे निवृत्ती वेतन आजच्या वाढत्या महागाईत तुटपुंजे आहे. त्यामुळे यामध्ये प्रति माह संजय गांधी निराधार निवृत्ती वेतनात दोन हजार व श्रावण बाळ निवृत्ती वेतन प्रति माह १८०० रुपये करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.वरोरा येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांना जिल्हाध्यक्ष भा. गो. टिपले, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.शैलेंद्र जिलटे, सरचिटणीस आचार्य गौतम दारुंडे, संघटन सचिव सुखेसनी जिलटे, जनार्धन बुजाडे, सुरेश मेश्राम, मधुकर पाथाडे, अ‍ॅड. विनोद खोब्रागडे, छाया पचारे, माया भांदकर, कैलास पेंदोर, अनिश शेख, बेबी ढाले, पार्वता पेंदोर, कस्तुरा पेंदोर, सूरक किन्नाके, सिंधू मेठे, सुखू गज्जलवार, पंचफुला लालवार, कमल पाटील, लता पावणे आदींनी निवेदन दिले.