शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ब्रह्मपुरीतील रस्त्यांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

गेल्या काही वर्षात शहराचा पसारा मोठया प्रमाणात वाढला आहे. वाढत्या शहरानुसार वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. मात्र शहरातील रस्ते अनेक वर्षांपासून अरुंदच आहेत. अशातच या रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनगरपालिका करते तरी काय ? : वाहतुकीची कोंडी, अपघात वाढले

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : संपूर्ण शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून शहरातील काही मुख्य चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने ही समस्या गंभीर झाली आहे. रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोंडीमुळे अपघातही वाढले आहे.गेल्या काही वर्षात शहराचा पसारा मोठया प्रमाणात वाढला आहे. वाढत्या शहरानुसार वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. मात्र शहरातील रस्ते अनेक वर्षांपासून अरुंदच आहेत. अशातच या रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याचा नाहक मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. शहरातील शिवाजी चौक, सावरकर चौक, रेणुकामाता चौक, झांशी राणी चौक, सावरकर चौक, फाशी चौक, बाजार चौक, ख्रिस्तानंद चौक, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, गुजरी वार्ड हे मुख्य चौक असून या ठिकाणीदेखील अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सातत्याने होत आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासनाला याचे काही देणेघेणे दिसत नाही. सदर मुख्य चौकांमधून दररोज शेकडो वाहने धावतात. परंतु रस्ते अरुंद असल्यामुळे वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन नगरपालिका तथा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन सदर वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.पालिकेची मोहीम थंडबस्त्यातकाही वर्षांपूर्वी किंवा अधून-मधून नगरपालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असते. परंतु काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होते. आता मागील काही वर्षांपासून पालिकेने अशी मोहीम हाती घेतली नाही. अतिक्रमणाबाबत आता ठोस पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.