शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

मासळ परिसरातील उमेदवारांकडून सायंकाळच्या प्रचारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST

तालुक्यात बहुतांश गावामध्ये सर्व पक्ष मिळून पॅनल निर्मितीला भर दिलेला आहे. स्थानिक राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला व विकासाला महत्व दिले ...

तालुक्यात बहुतांश गावामध्ये सर्व पक्ष मिळून पॅनल निर्मितीला भर दिलेला आहे. स्थानिक राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला व विकासाला महत्व दिले जात आहे. ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत अनेक तरुणांना संधी दिल्यामुळे परिसरातील अनेक गावात तरुणांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे महत्व वाढताना दिसून येत आहे. प्रामुख्यांने प्रचारात गावाच्या विकासाच्या प्रश्नावर जास्त भर दिला जात आहे.

गावाची कुटुंब संख्या कमी असल्याने व उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने गावाच्या विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. तालुक्यातील मासळ परिसरातील अनेक गावांची विकासाची तहान अजूनही भागलेली नाही. अनेक गावे फक्त रेकाॅर्डवर व नावापुरते हागणदारी मुक्त झालेली आहेत. शाळा,अंगणवाडीच्या इमारतीची दैनावस्था पहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार विकासकामांवर भर देताना दिसत आहे.

मत मागणे चिन्ह कोणते, याबाबत माहिती देण्यासाठी उमेदवार घरोघरी फिरत असून रात्रीचा खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे थंडी जास्त नसली तरी, निवडणुकीत जास्तच वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.