शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींच्या होणार निवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST

राजकिय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्या मूल तालुक्यात ५० ग्रामपंचयती असुन मुद्दत संपलेल्या ३७ ग्राम पंचायतीच्या निवडणुका येत्या १५ ...

राजकिय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्या मूल तालुक्यात ५० ग्रामपंचयती असुन मुद्दत संपलेल्या ३७ ग्राम पंचायतीच्या निवडणुका येत्या १५ जानेवारीला होत आहेत.यात राजोली,डोंगरगाव ,मोरवाही, टेकाडी,विरई, नलेश्वर ,जानाळा,केळझर,बोंडाळा बुज.,येरगाव,चिखली,भादुर्णी,चिमढा,फिस्कूटी, चिरोली,नांदगाव ,गोवेर्धन,पिपरी दिक्षीत ,मुरमाडी,मारोडा,काटवन,चितेगाव, बोरचादली, चांदापुर,जुनासुर्ला,चिचाळा,हळदी,सुशी दाबगाव,दाबगाव मक्ता,नवेगाव भूजला,गांगलवाडी,कोसंबी,मरेगाव,राजगड,

भवराळा, खालवसपेठ,उथडपेठ आदी गावांचा समावेश आहे.या निवडणूकीत ५४,९०६ मतदार मतदानयाचा हक्क बजवणार आहेत. यात २६८९८ महिला तर २८००८ पुरुष मतदानाचा हक्क बजाणार आहेत. निवडणूक कामासाठी तालुका प्रशासनाने ४६० कर्मचार्याची नियुक्ती केली असुन सदर कर्मचार्याची कोरोनचा संसर्ग टाळण्यासाठी आर टी पी सी आर चाचणी केली जाणार आहे. ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ११८ बुथ तयार करण्यात आले असुन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन विशेष लक्ष घालत असल्याचे दिसून येते.

□डाॅ.रविंद्र होळी तहसिलदार मूल :-

मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचयतीच्या निवडणूका येत्या १५ जानेवारीला होणार आहेत.निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारासाठी निवडणुक आयोगाने १ जानेवारी १९९५ नंतरच्या उमेदवारासाठी किमान शैक्षणीक पात्रता ७ वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक केले आहे.त्यामुळे उमेदवारानी याबाबत खात्री करुनच नामांकन फार्म भरावे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने नियोजन करुन निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी सर्व तयारी केली आहे.कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने त्यावर उपाय योजना म्हणून नियुक्त कर्मचार्याची कोरोना चाचणी केली जाणार आहे.