शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

आंब्याची आवक घटल्याने चव महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:18 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. बाजारात विविध प्रजाती व किमतीचे आंबे अगदी स्वस्त दरात मिळत होते. मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा फळांची आवक कमी असल्याने ग्राहकांना पंसतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देफ ळ बाजार : शहरातील ग्राहकांकडून कच्च्या आंब्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. बाजारात विविध प्रजाती व किमतीचे आंबे अगदी स्वस्त दरात मिळत होते. मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा फळांची आवक कमी असल्याने ग्राहकांना पंसतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे.गेल्यावर्षी दशहरी, बेगनपल्ली, गावराणी आंब्यांनी शहरातील बाजारपेठ फुलून गेली होती. मात्र, यंदा बेगनपल्ली आंब्याव्यतिरिक्त अन्य अन्य प्रजातींची फळे आली नाहीत. मागील वर्षी दशहरी व अन्य आंबे ६० ते ७० रुपये आणि अखेरीस ३० रुपये किलो दराने मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यामुळे ग्राहकांना चव चाखता आली. परंतु, यंदा अजूनही बाजारात विविध प्रकारचा आंबा मुबलक व वाजवी दराने उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना खरेदी करण्यासाठी विचार करावा लागत आहे. सध्या बेगनपल्ली हा एकमेव आंबा बाजारात कमी प्रमाणात दिसत आहे. पण, त्याचाही भाव २०० रुपये किलोच्या घरात आहे. सुरुवातीला शहरात बेगनपल्ली, दशेरी व लालबाग व हापूस आंबे मोठ्या प्रमाणात नागपूर व अन्य ग्रामीण भागातून बाजारपेठातून येत होते. पण, यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने आंब्याची आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे.वादळी तडाख्याचा परिणामबेगनपल्ली आंब्याचा रस मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर केला जातो. कमी किमतीने उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांना परवडण्यासारखे असते. यावर्षी त्याचाही दर १५० ते २०० रुपये किलो आहे. पण, मागणीप्रमाणे पुरवठा नाही. त्यामुळे आंब्याची चव महागली आहे. मे महिन्यात आवक वाढल्यास सर्व प्रकारचे आंबा उपलब्ध होऊ शकतात. वादळी तडाख्याने आवक कमी असल्याची माहिती विक्रेत्यांंनी दिली.