शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कुजण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:06 IST

पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे.

ठळक मुद्देपुराचा तडाखा : राजुरा, बल्लारपूर, कोरपना तालुक्यात सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस नष्ट झाला होता. यंदा पुराच्या पाण्यामुळे उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.राजुरा, बल्लारपूर, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस पडला. वैनगंगा व वर्धा नदीला पूर आल्याने नाल्याच्या सहाय्याने पुराचे पाणी शेतात शिरले. मागील दोन दिवसांपासून शेकडो हेक्टर पीक पुराच्या पाण्याखाली आहे. यामध्ये सोयाबीन व कापसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. वर्धा नदीला लागून असलेल्या सर्वच नाल्यांना पूर आला . पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला. गतवर्षी तालुक्यांमध्ये सुरूवातीला पावसाचे प्रमाण अल्प होते. पेरणी झाल्यानंतर पावसाने वेग धरला. मात्र पूर येईल, अशी स्थिती मागील वर्षी निर्माण झाली होती. यंदा वैनगंगा व वर्धा नदीला पूर आल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली आली आहे. पूर ओसरण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती शेतकºयांनी दिली.धान पिकाचेही नुकसानराजुरा, बल्लारपूर, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात कापूस, सोयाबी सोबतच भाताची शेती केली जाते. बहुतांश शेतकºयांची शेती नाल्याच्या काठावर आहे. पुराचे पाणी नाल्यात शिरून शेतात पसरले. याचा धान पिकालाही फटका बसला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर