शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कुजण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:06 IST

पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे.

ठळक मुद्देपुराचा तडाखा : राजुरा, बल्लारपूर, कोरपना तालुक्यात सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस नष्ट झाला होता. यंदा पुराच्या पाण्यामुळे उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.राजुरा, बल्लारपूर, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस पडला. वैनगंगा व वर्धा नदीला पूर आल्याने नाल्याच्या सहाय्याने पुराचे पाणी शेतात शिरले. मागील दोन दिवसांपासून शेकडो हेक्टर पीक पुराच्या पाण्याखाली आहे. यामध्ये सोयाबीन व कापसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. वर्धा नदीला लागून असलेल्या सर्वच नाल्यांना पूर आला . पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला. गतवर्षी तालुक्यांमध्ये सुरूवातीला पावसाचे प्रमाण अल्प होते. पेरणी झाल्यानंतर पावसाने वेग धरला. मात्र पूर येईल, अशी स्थिती मागील वर्षी निर्माण झाली होती. यंदा वैनगंगा व वर्धा नदीला पूर आल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली आली आहे. पूर ओसरण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती शेतकºयांनी दिली.धान पिकाचेही नुकसानराजुरा, बल्लारपूर, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात कापूस, सोयाबी सोबतच भाताची शेती केली जाते. बहुतांश शेतकºयांची शेती नाल्याच्या काठावर आहे. पुराचे पाणी नाल्यात शिरून शेतात पसरले. याचा धान पिकालाही फटका बसला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर