शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्ह्याचा १.३८ टक्के मृत्यू दर राज्यापेक्षा बराच कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.

ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे फलित : नागरिकांनो लक्षणे दिसताच करा चाचणी

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहे. आतापर्यंत एक लाख १९ हजार ५२० चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १५६३५ इतके नमुने पॉझिटिव्ह निघाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. राज्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्याचा मृत्यू दर कमी म्हणजे केवळ १.३८ टक्केच आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आतापर्यंत १२ हजार ५२२ रुग्णांनी कोरोनाला हरविले असून ते आपापल्या घरी परतले आहेत. आता केवळ २ हजार ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.रुग्ण विलंबाने होतात दाखलअजूनही कोरोना चाचणीविषयी लोकांमधील गैरसमज दूर झालेले नाही. आजार लपवित आहेत. आजार गंभीर झाल्यावर मग रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते.घरोघरी जाऊन होताहेत तपासण्याराज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.- राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या