शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

जिल्ह्याचा १.३८ टक्के मृत्यू दर राज्यापेक्षा बराच कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.

ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे फलित : नागरिकांनो लक्षणे दिसताच करा चाचणी

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहे. आतापर्यंत एक लाख १९ हजार ५२० चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १५६३५ इतके नमुने पॉझिटिव्ह निघाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. राज्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्याचा मृत्यू दर कमी म्हणजे केवळ १.३८ टक्केच आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आतापर्यंत १२ हजार ५२२ रुग्णांनी कोरोनाला हरविले असून ते आपापल्या घरी परतले आहेत. आता केवळ २ हजार ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.रुग्ण विलंबाने होतात दाखलअजूनही कोरोना चाचणीविषयी लोकांमधील गैरसमज दूर झालेले नाही. आजार लपवित आहेत. आजार गंभीर झाल्यावर मग रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते.घरोघरी जाऊन होताहेत तपासण्याराज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.- राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या