शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

जिल्ह्याचा १.३८ टक्के मृत्यू दर राज्यापेक्षा बराच कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.

ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे फलित : नागरिकांनो लक्षणे दिसताच करा चाचणी

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहे. आतापर्यंत एक लाख १९ हजार ५२० चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १५६३५ इतके नमुने पॉझिटिव्ह निघाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. राज्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्याचा मृत्यू दर कमी म्हणजे केवळ १.३८ टक्केच आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आतापर्यंत १२ हजार ५२२ रुग्णांनी कोरोनाला हरविले असून ते आपापल्या घरी परतले आहेत. आता केवळ २ हजार ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.रुग्ण विलंबाने होतात दाखलअजूनही कोरोना चाचणीविषयी लोकांमधील गैरसमज दूर झालेले नाही. आजार लपवित आहेत. आजार गंभीर झाल्यावर मग रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते.घरोघरी जाऊन होताहेत तपासण्याराज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.- राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या