शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

जिल्ह्याचा १.३८ टक्के मृत्यू दर राज्यापेक्षा बराच कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.

ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे फलित : नागरिकांनो लक्षणे दिसताच करा चाचणी

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहे. आतापर्यंत एक लाख १९ हजार ५२० चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १५६३५ इतके नमुने पॉझिटिव्ह निघाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. राज्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्याचा मृत्यू दर कमी म्हणजे केवळ १.३८ टक्केच आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आतापर्यंत १२ हजार ५२२ रुग्णांनी कोरोनाला हरविले असून ते आपापल्या घरी परतले आहेत. आता केवळ २ हजार ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.रुग्ण विलंबाने होतात दाखलअजूनही कोरोना चाचणीविषयी लोकांमधील गैरसमज दूर झालेले नाही. आजार लपवित आहेत. आजार गंभीर झाल्यावर मग रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते.घरोघरी जाऊन होताहेत तपासण्याराज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.- राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या