शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

जिवती तालुक्यातील गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By admin | Updated: September 28, 2016 00:56 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पेसा अंतर्गत गावाना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली.

जाणून घेतल्या समस्या : सामान्य व्यक्तीप्रमाणे नागरिकांत बसलेपाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पेसा अंतर्गत गावाना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली.तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटागुडा सीतागुडा, लचमागुडा या गावांना जिल्हाधिकारी सलील यांनी भेट देऊन गूावातील समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून पाटागुडा गावातील नागरिक नाल्यातील गढूळ पाणी पित असून अर्धे गाव आजारी पडले आहे, अशी माहिती गावपाटील कर्ण मडावी यांनी दिली. पाटण येथे बोगस डॉक्टर आदिवासी गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळत असून त्यांची लूट केली जात आहे, अशी तक्रार शेख आदिक यांनी केली.पेसाअंतर्गत गावातील तक्रारी लवकरच निकाली काढणार, असे आश्वासन जिल्हाधिकारी सलील यांनी गावकऱ्यांना दिली. त्यांच्यासोबत पाटण ग्रामपंचायतचे सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच भीमराव पवार, वाघु उईके, प्रभाकर उईके व तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणाजिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अतिशय साधेपणाने गावातील नागरिकांसोबतच खाली चटईवर बसून चर्चा केली. त्यानी खुर्चावर बसन्याचे टाळले. त्यांच्या साधेपनाचा व सर्वसामान्य वागणुकीमुळे गावकरी भारावले.