शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जिवती तालुक्यातील गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By admin | Updated: September 28, 2016 00:56 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पेसा अंतर्गत गावाना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली.

जाणून घेतल्या समस्या : सामान्य व्यक्तीप्रमाणे नागरिकांत बसलेपाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पेसा अंतर्गत गावाना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली.तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटागुडा सीतागुडा, लचमागुडा या गावांना जिल्हाधिकारी सलील यांनी भेट देऊन गूावातील समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून पाटागुडा गावातील नागरिक नाल्यातील गढूळ पाणी पित असून अर्धे गाव आजारी पडले आहे, अशी माहिती गावपाटील कर्ण मडावी यांनी दिली. पाटण येथे बोगस डॉक्टर आदिवासी गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळत असून त्यांची लूट केली जात आहे, अशी तक्रार शेख आदिक यांनी केली.पेसाअंतर्गत गावातील तक्रारी लवकरच निकाली काढणार, असे आश्वासन जिल्हाधिकारी सलील यांनी गावकऱ्यांना दिली. त्यांच्यासोबत पाटण ग्रामपंचायतचे सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच भीमराव पवार, वाघु उईके, प्रभाकर उईके व तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणाजिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अतिशय साधेपणाने गावातील नागरिकांसोबतच खाली चटईवर बसून चर्चा केली. त्यानी खुर्चावर बसन्याचे टाळले. त्यांच्या साधेपनाचा व सर्वसामान्य वागणुकीमुळे गावकरी भारावले.