शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या प्रलंबित समस्यांचा होणारा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांनी मागील वर्षापर्यंत दिव्यांग कल्याणासाठी स्वउत्पन्नातून ३ टक्के निधी खर्च केला जात होता. त्यामध्ये आता २ टक्के ...

स्थानिक स्वराज्य संस्थांनी मागील वर्षापर्यंत दिव्यांग कल्याणासाठी स्वउत्पन्नातून ३ टक्के निधी खर्च केला जात होता. त्यामध्ये आता २ टक्के वाढवून ५ टक्के करण्यात आली. मात्र, हा निधी दिव्यांग कल्याणासाठी खर्च करण्याकडे बऱ्याच संस्थांनी दुर्लक्ष केले. लाभार्थ्यांनी तक्रारी केल्यास त्याकडे कानाडोळा करण्याची वृत्ती वाढली. त्यामुळे दिव्यांग कल्याणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. काही संस्थांनी हा निधी अन्यत्र वाढविला. दरम्यान, दिव्यांगाच्या तक्रारी वाढल्याने जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर तक्रार निवारण समित्या गठित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने धेतला. त्यानुसार, ग्रामस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून प्राप्त अर्जांचा ३० दिवसात निपटारा करावा लागणार आहे.

सीईओकडे करता येईल अपील

ग्रामपंचायतस्तरावर समस्या सुटली नाही तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिव्यांग व्यक्तींना तक्रार अर्ज सादर करता येईल. तिथेही दखल घेतली नाही तर जिल्हा समितीकडे अर्ज करण्याची मुभा आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे अध्यक्ष तर उपमुख्य कायणकारी अधिकारी (पंचायत) हे सदस्य सचिव म्हणून ४५ दिवसात तक्रारींचा निपटारा करावा लागणार आहे.

दरमहा बैठक अनिवार्य

जिल्हा समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला दर महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात बैठक घेऊन तालुकास्तरावरून आलेल्या अपिलांची सुनावणी करणे बंधनकारक आहे.