शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यपालांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:01 IST

यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी, सोयाबीनसह विभिन्न पीक घेणाºया शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व प्रोत्साहन मदत मिळावी, याकरिता राज्यपालांना निवेदनही दिले. यावेळी पावसामुळे जिल्हाभरात तसेच राज्यात उदभवलेल्या संकटावरही विस्तृत चर्चा झाली

ठळक मुद्देजोरगेवार यांनी घेतली भेट । तातडीने मदत करण्यासाठी निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शनिवारी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी, सोयाबीनसह विभिन्न पीक घेणाºया शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व प्रोत्साहन मदत मिळावी, याकरिता राज्यपालांना निवेदनही दिले. यावेळी पावसामुळे जिल्हाभरात तसेच राज्यात उदभवलेल्या संकटावरही विस्तृत चर्चा झाली. याच कालावधीत लागलेल्या निवडणुकांचा निकाल लागूनही सरकार स्थापन न झाल्याने निर्माण झालेला पेच आणि नंतर राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट या सर्व घडामोडींमुळे अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी राज्यपालांना सांगितले. चंद्रपूर येथील शेतकºयांची वर्तमान बिकट परिस्थिती समजून घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासंदर्भात जोरगेवार यांना आश्वस्त केले. याच चर्चेदरम्यान आमदार जोरगेवार यांनी मंत्रालयातील ७ व्या व ६ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कोणतीही पूर्व सूचना न देता बंद झाले असल्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांचे आर्थिक मदतीअभावी हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अशा रुग्णांसाठी तातडीची उपायजोजना म्हणून आर्थिक सहकार्याची तरतूद करण्याची विनंती केली.आमदार जोरगेवार यांनी राज्यपालांपुढे शेतकऱ्यांची कैफीयतच मांडली. चंद्रपूर जिल्ह्यातील ९७ हजार ८७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हातात आलेले पीक ऐनवेळी उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक