शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रस्त्यावरील अतिक्रमणाने वाहतुकीस अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:53 IST

शहरातील काही रस्ते अजूनही वाहतुकीस सुरक्षित नाहीत. त्यामुळे लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिक वाहतुकीसाठी दमछाक करावी लागत असते.

ठळक मुद्देशिवाजी चौक ते सावरकर चौक रस्ता : रस्ता मोकळा करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : शहरातील काही रस्ते अजूनही वाहतुकीस सुरक्षित नाहीत. त्यामुळे लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिक वाहतुकीसाठी दमछाक करावी लागत असते. अशातच शिवाजी चौक ते सावरकर चौकातील रस्त्याची अवस्था ही वर्षानुवर्षे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याला मोकळा श्वास कोण मिळवून देणार, असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत.शहरातील प्रमुख रस्ता म्हणून शिवाजी चौक ते सावरकर चौक या रस्त्याची ओळख आहे. हा प्रमुख रस्ता असल्याने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वाहतुकीसाठी उपयोगात येत असते. परंतु, वर्षानुवर्षे या रस्त्यावर विक्रेते, मोटरसायकल व मोठे वाहन तसेच दुकानदारांनी केलेले अतिक्रमण आदी कारणांनी हा रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरुन जाण्यासाठी सावधपूर्वक वाहतूक करूनच जावे लागते. रस्ते जर अतिक्रमणाने बरबटले असतील तर सुरळीत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसून येतो. त्यामुळे येथील एका नागरिकाने प्रस्तुत प्रतिनिधीला पत्र पाठवून रस्ता मोकळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.ही खदखद केवळ एका नागरिकाची नसून अशा अनेक नागरिकांची असल्याने या प्रश्नाला प्रशासनाने गंभीरतेने गरजेचे आहे. पण प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून प्रश्नांची तिव्रता वाढविली जात आहे.नगर पालिका व पोलीस प्रशासन या दोघांच्याही अखत्यारीत हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची खरी गरज आहे. पण दोघांनीही हात वर केल्याचे दिसून येत आहे. दोन्ही विभागाचे एकमेकांकडे बोट दाखविने सुुरू आहे. मात्र अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतल्यास नागरिकांच्या सोयीचे ठरणार आहे.