शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी अडचणीत

By admin | Updated: November 18, 2015 01:07 IST

नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्यानंतरही गुणपत्रिका न आल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

शंकरपूर : नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्यानंतरही गुणपत्रिका न आल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजतंत्री व जोडारी ट्रेड आहे. हे दोन वर्षाचे कोर्स आहे, या दोनही ट्रेडसाठी सेमिस्टर पॅटर्न परिक्षा आहे. या दोनही कोर्ससाठी ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला सत्र २०१३-१५ मध्ये चारही सेमिस्टरच्या परिक्षा झाल्यात पहिले, दुसरे व चौथ्या सेमिस्टरच्या गुणपत्रिका प्राप्त झाल्यात परंतु तिसऱ्या सेमिस्टरच्या गुणपत्रिका अद्यापही प्राप्त झाल्या नाही. तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा फेब्रुवारी २०१५ मध्ये परीक्षा झाल्यात आठ महिन्याचा कालावधी होवूनही गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला समोर जावे लागत आहे.विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर बिटीआरआय कार्यालयात नोंद करावी लागते ते नोंदही विद्यार्थी करू शकले नाही. त्यामुळे तेथून नौकरी संदर्भात मुलाखत पत्रही विद्यार्थ्यांना मिळाले नाही. या सोबतच कंपनी अथवा इतर ठिकाणी विद्यार्थी नौकरीसाठी अर्ज करु शकत नाही. या संदर्भात वारंवार प्राचार्य, शिक्षक या संबंधीत कार्यालय कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. शिष्यवृत्ती संदर्भातही घोळ असून अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही. दोनही वर्षाची शिष्यवृत्ती अर्ज वेळेत विद्यार्थ्यांनी सादर केली. पहिल्या वर्षीची अर्धीच शिष्यवृत्ती प्राप्त झाली तर दुसऱ्या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत प्राप्त झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)