शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

तपोभूमी गोंदेडाचा विकास वृंदावनाप्रमाणे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:42 IST

गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी कार्यक्रम करीत असून मोठया प्रमाणात गुरुदेवभक्त येत आहेत.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : यात्रेत उसळला जनसागर

आॅनलाईन लोकमतचिमूर : गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी कार्यक्रम करीत असून मोठया प्रमाणात गुरुदेवभक्त येत आहेत. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घरोघरी पोहचविण्यासाठी कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगत प्रत्येक गावात, समाजात गुरुदेवांचे विचार नेण्याचे काम करायचे आहे. तपोभूमीचा विकास हा वृंदावनाप्रमाणे करणार असल्याचे प्रतिपादन आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.गोदेडा गुंफा यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मितेश भांगडिया, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, प्रकाशपंत वाघ महाराज, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, चिमूर सहकारी भात गिरणीचे मुख्य प्रशासक डॉ. श्याम हटवदे, विवेक कापसे, भाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष जुनेदखान, गणपत खोबरे, कलीम शेख, जि.प. सदस्य गजानन बुटके, ममता डुकरे, घनश्याम डुकरे, डॉ. दीपक यावले, संजय कुंभारे, नीलम राचलवार आदी उपस्थित होते. यावेळी आ. मितेश भांगडिया म्हणाले, गुरुदेवांच्या ग्रामगीतेवर समाज, देश चालत आहे. वर्ग ५ ते ७ मधील अभ्यासक्रमात ग्रामगीता समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू असून जिल्हा परिषदेने तसा ठराव घ्यावा, असेही ते म्हणाले.यावेळी विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले. यात्रेच्या दिवशी रक्तदान शिबिरामध्ये अनेक गुरुदेवभक्तांनी रक्तदान केले.पुढील समिती गठितयावेळी ईश्वर चिठ्ठीने पुढील उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष विठ्ठल सावरकर, उपाध्यक्ष विलास चौधरी, कोषाध्यक्ष नितीन गुरनुले, सदस्य रामदास जांभुळे, कृष्णा जाधव, कविता शेंडे, श्रीराम मेश्राम ,बालाजी जांभुळे, उषा गुरनुले, किशोर डांगे, रेवनदास कामडी यांची निवड करण्यात आली.