शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तपोभूमी गोंदेडाचा विकास वृंदावनाप्रमाणे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:42 IST

गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी कार्यक्रम करीत असून मोठया प्रमाणात गुरुदेवभक्त येत आहेत.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : यात्रेत उसळला जनसागर

आॅनलाईन लोकमतचिमूर : गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी कार्यक्रम करीत असून मोठया प्रमाणात गुरुदेवभक्त येत आहेत. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घरोघरी पोहचविण्यासाठी कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगत प्रत्येक गावात, समाजात गुरुदेवांचे विचार नेण्याचे काम करायचे आहे. तपोभूमीचा विकास हा वृंदावनाप्रमाणे करणार असल्याचे प्रतिपादन आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.गोदेडा गुंफा यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मितेश भांगडिया, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, प्रकाशपंत वाघ महाराज, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, चिमूर सहकारी भात गिरणीचे मुख्य प्रशासक डॉ. श्याम हटवदे, विवेक कापसे, भाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष जुनेदखान, गणपत खोबरे, कलीम शेख, जि.प. सदस्य गजानन बुटके, ममता डुकरे, घनश्याम डुकरे, डॉ. दीपक यावले, संजय कुंभारे, नीलम राचलवार आदी उपस्थित होते. यावेळी आ. मितेश भांगडिया म्हणाले, गुरुदेवांच्या ग्रामगीतेवर समाज, देश चालत आहे. वर्ग ५ ते ७ मधील अभ्यासक्रमात ग्रामगीता समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू असून जिल्हा परिषदेने तसा ठराव घ्यावा, असेही ते म्हणाले.यावेळी विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले. यात्रेच्या दिवशी रक्तदान शिबिरामध्ये अनेक गुरुदेवभक्तांनी रक्तदान केले.पुढील समिती गठितयावेळी ईश्वर चिठ्ठीने पुढील उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष विठ्ठल सावरकर, उपाध्यक्ष विलास चौधरी, कोषाध्यक्ष नितीन गुरनुले, सदस्य रामदास जांभुळे, कृष्णा जाधव, कविता शेंडे, श्रीराम मेश्राम ,बालाजी जांभुळे, उषा गुरनुले, किशोर डांगे, रेवनदास कामडी यांची निवड करण्यात आली.