शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

संघटनात्मक बांधणीतून समाजाचा विकास करा

By admin | Updated: January 13, 2015 22:57 IST

प्रत्येक समाजात संघटना महत्त्वाची असून, संघटनेमुळेच समाजाचा विकास होतो. त्यामुळे तेली समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणीवर भर देवून विस्तारलेला समाज एकत्र करावा

चंद्रपूर : प्रत्येक समाजात संघटना महत्त्वाची असून, संघटनेमुळेच समाजाचा विकास होतो. त्यामुळे तेली समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणीवर भर देवून विस्तारलेला समाज एकत्र करावा आणि समाजाची प्रगती करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघाचे अध्यक्ष तथा वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी केली.स्थानिक मातोश्री सांस्कृतिक सभागृहात तेली युवा मंडळ, चंद्रपूरच्यावतीने आयोजित उपवर-उपवधू परिचय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय रसायनमंत्री ना. हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, बबनराव फंड, प्राचार्य सूर्यकांत खनके, रावजी चवरे, शेखर वाढई, ओमप्रकाश मांडवकर, वासुदेव रागीट, मधुकर रागीट, सुमनताई उमाटे, नगरसेवक आकाश साखरकर आदी उपस्थित होते.खा. तडस यांनी, तेली समाजाचा तिसऱ्या सुचित समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, आतापर्यंतच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, या मागणीला घेऊन लोकसभेचे आपण लक्ष वेधू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ना. अहीर, ना. मुनगंटीवार, आ. वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी तेली समाजातील उपवर-उपवधू यांची माहिती असलेल्या ‘प्रेरणा’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. अहीर, ना. मुनगंटीवार, आ. चरण वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांचा तेली मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. खनके यांनी केले. संचालन कुमारी खनके तर आभार बी. डी. बिजवे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)