शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By admin | Updated: July 24, 2014 23:47 IST

शेतकरी शेतमजूर व बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर : शेतकरी शेतमजूर व बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व स्वराज्य शेतकरी सेवा संघाचे संस्थापक विश्वास कानफाडे, चंद्रपूर - गडचिरोली - वर्धा विभागीय अध्यक्ष मुन्ना तावाडे, विभागीय सचिव उमेश ना. करपे यांनी केले. शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे उपलब्ध करून द्यावी. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, गतवर्षी अतीवृष्टी व पुराची नुकसान भरपाई द्यावी, शेतमालाला भाव द्यावा, कृषी पंपाना तातडीने वीज जोडणी करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, चंद्रपूर जिल्ह्यात धूळखात असलेले लघूसिंचन तातडीने सुरू करावे, बेरोजगार भूमीपूत्रांना खाजगी उद्योगात जिल्ह्यातील नोकर भरती करण्यात यावी. कारखान्यांनीही भूमीपूत्रांनाच बेरोजगाराच्य खाईत लोटल्या जात असल्याची विदारक स्थिती आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम अद्यापही अनेक शेतकरी बांधवाना मिळालेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील अनेक लघुसिंचन प्रकल्प धुळखात आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्चूनही शेतीसाठी सिंचन उपलब्ध होत नाही. केवळ देखाव्यासाठी सिंचन प्रकल्प उभारले की काय अशी वास्तव स्थिती आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या, अशी विनंती करण्यात आली.धरणे आंदोलनात अ‍ॅड. संजय अटकारे, रवी रायपुरे, राजू खुटे, विजेंद्र बक्सेरिया, आकाश बक्सेरिया, आदर्श खुटे, मारोती डोर्लीकर, पोर्णिमा लांडे, श्वेता मारेकर, अंजना क्षीरसागर, कलावती थेरे, शांताबाई पिदूरकर, विद्या कोकाटे, सुलक्षणा डेकाटे, मस्तान शेख, कालीदास देवगडे, बिरबल गुर्जल यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)