शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

ब्रह्मपुरी येथे धरणे आंदोलन

By admin | Updated: November 2, 2015 00:56 IST

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जनमंच व गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समिती यांच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ब्रह्मपुरी : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जनमंच व गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समिती यांच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.देशभरात सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भात तर शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. सगळ्यांना अन्न धान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येसारखी वेळ येत आहे. यातून शेतकऱ्यांची सुटका कशी होईल, यासाठी तत्कालिन केंद्र सरकारने १८ नोव्हेंबर २००४ ला स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने ४ आॅक्टोबर २००६ ला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. मात्र सरकारने आयोगाच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. तसेच शिवाजी चौकात दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अशोक रामटेके, नामदेव ठाकूर, ऋषीजी राऊत, दादा पारधी, नीळकंठ मैंंद, मंगेश ठाकूर, गिरीधर गुरपुडे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)