शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

लोकतंत्र बचाव, संविधान बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:52 IST

प्रजासत्ताक दिनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देभाजप सरकारवर टीका : सर्वपक्षीयांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : प्रजासत्ताक दिनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅली काढण्यात आली.रॅलीमध्ये खांद्यावर पालखी घेऊन संविधानाचे पुस्तक ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजता जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली.रॅलीचे नेतृत्त्व विधानसभा उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, सतीश वारजूरकर, हरिश्चंद्र दहिवडे, बाळू खोब्रागडे, हिरामण बोरकुटे राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्युब कछी, विदर्भ आझाद काँग्रेसचे नथमल सोनी, डी.के. आरीकर, देशक खोब्रागडे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, डॉ. रजनी हजारे, के.के. सिंग, विनोद दत्तात्रय, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, सचिन कत्याल, डॉ. विजया बांगडे, नंदा अल्लुरवार, बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर यांनी केले.रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी लोकतंत्र बचाव-संविधान बचाव फलक हातात घेऊन भाजप सरकार हटाव, संविधान बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी रॅलीला संबोधित करताना भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जिवतोडे, घनश्याम मुलचंदानी, महेश मेंढे, डॉ. विजय देवतळे, अ‍ॅड. मलक शाकीर, संजय रत्नपारखी, बल्लू गोहकार, संतोष लहामगे, अन्वर आलम मिर्झा आदी उपस्थित होते.