शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गोसीखुर्दचे पाणी देण्याची मागणी

By admin | Updated: September 9, 2016 00:54 IST

सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने मांगली येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लाते.

चौेगाण : सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने मांगली येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लाते. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने शेतीसाठी गोसेखुर्दच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी, येथील सरपंच मुंडरे तथा उपसरपंच गोकुल कार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.येथील शेती कोरडवाहू आहे. सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी दरवर्षी झळ सोसत असतात. यंदा गोसीखुर्द नहराचे पाणी मिळत असल्याने तालुक्यातील बहुतांश गावातील कास्तकार खुश आहेत. मात्र आतापर्यंत नहराची कुठलीही सुरुवात न झालेल्या मांगलीवासीयांना धानपिकाकरिता पाण्याची नितांत आवश्यकता असून ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना गोसेखुर्दचे पाणी वाकडा हिवर (रणमोचन फाट्याजवळ) जवळून मांगली येथील शिवारात सोडण्यात यावे व तशी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच नानाजी मुंडरे, उपसरपंच गोकुल कार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)