शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

गोसीखुर्दचे पाणी देण्याची मागणी

By admin | Updated: September 9, 2016 00:54 IST

सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने मांगली येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लाते.

चौेगाण : सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने मांगली येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लाते. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने शेतीसाठी गोसेखुर्दच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी, येथील सरपंच मुंडरे तथा उपसरपंच गोकुल कार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.येथील शेती कोरडवाहू आहे. सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी दरवर्षी झळ सोसत असतात. यंदा गोसीखुर्द नहराचे पाणी मिळत असल्याने तालुक्यातील बहुतांश गावातील कास्तकार खुश आहेत. मात्र आतापर्यंत नहराची कुठलीही सुरुवात न झालेल्या मांगलीवासीयांना धानपिकाकरिता पाण्याची नितांत आवश्यकता असून ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना गोसेखुर्दचे पाणी वाकडा हिवर (रणमोचन फाट्याजवळ) जवळून मांगली येथील शिवारात सोडण्यात यावे व तशी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच नानाजी मुंडरे, उपसरपंच गोकुल कार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)