शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

गोसीखुर्दचे पाणी देण्याची मागणी

By admin | Updated: September 9, 2016 00:54 IST

सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने मांगली येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लाते.

चौेगाण : सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने मांगली येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लाते. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने शेतीसाठी गोसेखुर्दच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी, येथील सरपंच मुंडरे तथा उपसरपंच गोकुल कार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.येथील शेती कोरडवाहू आहे. सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी दरवर्षी झळ सोसत असतात. यंदा गोसीखुर्द नहराचे पाणी मिळत असल्याने तालुक्यातील बहुतांश गावातील कास्तकार खुश आहेत. मात्र आतापर्यंत नहराची कुठलीही सुरुवात न झालेल्या मांगलीवासीयांना धानपिकाकरिता पाण्याची नितांत आवश्यकता असून ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना गोसेखुर्दचे पाणी वाकडा हिवर (रणमोचन फाट्याजवळ) जवळून मांगली येथील शिवारात सोडण्यात यावे व तशी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच नानाजी मुंडरे, उपसरपंच गोकुल कार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)