शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

धान पिकांचा विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:34 IST

सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार धान पीक खरीप हंगामासाठी सोसायटीमार्फत बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाच्या रकमेतून पीक विम्याचे पैसे ...

सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार धान पीक खरीप हंगामासाठी सोसायटीमार्फत बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाच्या रकमेतून पीक विम्याचे पैसे कपात करून हप्ता भरला. नैसर्गिक आपत्ती झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी विम्याचे कवच आहे. झालेल्या नुकसानीचा ४८ तासांत पंचनामा करून ३० दिवसांच्या आत नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना द्यायचा, असे विमा योजनेत आहे. मात्र, नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही.

हेक्‍टरी ८५० रुपये शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरले असून हेक्टरी ४२ हजार ५०० रुपये विमा कंपनीने नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना द्यायला हवे. तीन महिने होऊन गेले असून विमा कंपनीने नुकसानीचे पैसे दिले नाही. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शेतकरी शेतमजूर महासंघाच्या वतीने विम्याच्या हप्त्याचे पैसे त्वरित मिळावे, यासाठी तहसीलदार गणेश जगदाळे यांच्यामार्फत निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल, चंद्रशेखर चन्ने, अशोक सागुदले, सुनील उटलवार, जगन्नाथ पाटील सोनवणे, जानिक वाघमारे, दिनकर बोरकर, यादव पाटील, अशोक तुमे, माधव आदे, विलास रामटेके, मयूर सूचक, लोकमित्र गेडाम, राजू ताडाम उपस्थित होते.