शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

धान पिकांचा विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:34 IST

सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार धान पीक खरीप हंगामासाठी सोसायटीमार्फत बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाच्या रकमेतून पीक विम्याचे पैसे ...

सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार धान पीक खरीप हंगामासाठी सोसायटीमार्फत बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाच्या रकमेतून पीक विम्याचे पैसे कपात करून हप्ता भरला. नैसर्गिक आपत्ती झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी विम्याचे कवच आहे. झालेल्या नुकसानीचा ४८ तासांत पंचनामा करून ३० दिवसांच्या आत नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना द्यायचा, असे विमा योजनेत आहे. मात्र, नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही.

हेक्‍टरी ८५० रुपये शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरले असून हेक्टरी ४२ हजार ५०० रुपये विमा कंपनीने नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना द्यायला हवे. तीन महिने होऊन गेले असून विमा कंपनीने नुकसानीचे पैसे दिले नाही. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शेतकरी शेतमजूर महासंघाच्या वतीने विम्याच्या हप्त्याचे पैसे त्वरित मिळावे, यासाठी तहसीलदार गणेश जगदाळे यांच्यामार्फत निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल, चंद्रशेखर चन्ने, अशोक सागुदले, सुनील उटलवार, जगन्नाथ पाटील सोनवणे, जानिक वाघमारे, दिनकर बोरकर, यादव पाटील, अशोक तुमे, माधव आदे, विलास रामटेके, मयूर सूचक, लोकमित्र गेडाम, राजू ताडाम उपस्थित होते.