शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अ‍ॅट्रॉसिटी कायदा कठोर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:00 IST

देशातील धार्मिक, भाषिक आणि वर्गीय असमतोल निदर्शनास आल्यामुळे अ‍ॅट्रासिटी कायदा अमलात आला. हा कायदा अनु.जाती, जमातीचे संरक्षक कवच आहे. त्यामुळे अ‍ॅट्रासिटी कायदा कठोर करण्याच्या मागणीचे निवेदन एस. सी, एस. टी, ओ. बी. सी, कृती संसाधन....

ठळक मुद्देनिवेदन : कृती संसाधन समिती

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशातील धार्मिक, भाषिक आणि वर्गीय असमतोल निदर्शनास आल्यामुळे अ‍ॅट्रासिटी कायदा अमलात आला. हा कायदा अनु.जाती, जमातीचे संरक्षक कवच आहे. त्यामुळे अ‍ॅट्रासिटी कायदा कठोर करण्याच्या मागणीचे निवेदन एस. सी, एस. टी, ओ. बी. सी, कृती संसाधन समितीतर्फे यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.कठुआ, उन्नाव येथील बलात्काऱ्यांना फाशी द्यावी, आगामी सार्वत्रिक निवडणूका बॅलेट पेपरने घ्यावे, संविधान दिवस राष्ट्रोत्सव घोषीत करावे, भिमा कोरेगाव दंगल येथील आरोपींवर कडक कारवाई करावी, खैरलांजी हत्याकांडातील दोषींना फाशी द्यावी, तंटामुक्त समितीत ५० टक्के दलितांची निवड करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार चव्हाण यांना निवेदन आले. यावेळी अरुण सुखदेवे, सचिन बदन, क्षितीज मेंढे, शुभम मशाखेत्री, योगेश नंदनवार, गिरीधर बारसागडे, सुदाम राठोड, राजिक महाजन, नितीन फुले, राजीव रामटेके, राजेंद्र मोटघरे, बागडे, दडमल उपस्थित होते.