शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: October 20, 2015 01:27 IST

पाऊस कमी पडल्याने धानपीक व इतर पिके करपायला लागली आहेत. त्यामुळे विसोरासह संपूर्ण देसाईगंज तालुका तसेच

विसोरा : पाऊस कमी पडल्याने धानपीक व इतर पिके करपायला लागली आहेत. त्यामुळे विसोरासह संपूर्ण देसाईगंज तालुका तसेच गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व सामान्य जनतेसाठी विविध योजना लागू कराव्या, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विसोरा-शंकरपूर-विठ्ठलगाव-पोटगाव-विहीरगाव-मोहटोला-किन्हाळा मार्गे पदयात्रा काढण्यात आली. विसोरा येथील बसस्थानकावरून पदयात्रेला प्रारंभ झाला. सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने सत्तेवर येण्याआधी जी आश्वासने दिले होती. ती आश्वासने सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. विशेष करून शेतकऱ्यांचे बेहाल होत असताना सरकार गप्प बसून आहे. पाऊस कमी पडल्याने शेकडो हेक्टरवर जमीन पडीत आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवले आहे, सदर धान सुद्धा पावसाअभावी अडचणीत आले आहे. धानाला अत्यंत कवडीमोल भाव देऊन शासन शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, आदी मागण्यांसाठी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, परसराम टिकले, विलास ढोरे, नितीन राऊत, विनायक वाघाडे, राजू रासेकर, हसनअली गिलानी, कुणाल राऊत, रजनीकांत मोटघरे, शहजाद शेख, राजू गारोदे, महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.