शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: October 20, 2015 01:27 IST

पाऊस कमी पडल्याने धानपीक व इतर पिके करपायला लागली आहेत. त्यामुळे विसोरासह संपूर्ण देसाईगंज तालुका तसेच

विसोरा : पाऊस कमी पडल्याने धानपीक व इतर पिके करपायला लागली आहेत. त्यामुळे विसोरासह संपूर्ण देसाईगंज तालुका तसेच गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व सामान्य जनतेसाठी विविध योजना लागू कराव्या, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विसोरा-शंकरपूर-विठ्ठलगाव-पोटगाव-विहीरगाव-मोहटोला-किन्हाळा मार्गे पदयात्रा काढण्यात आली. विसोरा येथील बसस्थानकावरून पदयात्रेला प्रारंभ झाला. सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने सत्तेवर येण्याआधी जी आश्वासने दिले होती. ती आश्वासने सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. विशेष करून शेतकऱ्यांचे बेहाल होत असताना सरकार गप्प बसून आहे. पाऊस कमी पडल्याने शेकडो हेक्टरवर जमीन पडीत आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवले आहे, सदर धान सुद्धा पावसाअभावी अडचणीत आले आहे. धानाला अत्यंत कवडीमोल भाव देऊन शासन शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, आदी मागण्यांसाठी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, परसराम टिकले, विलास ढोरे, नितीन राऊत, विनायक वाघाडे, राजू रासेकर, हसनअली गिलानी, कुणाल राऊत, रजनीकांत मोटघरे, शहजाद शेख, राजू गारोदे, महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.