शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

आधी अभ्यासक्रम ठरवा, मगच शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:09 IST

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेतून शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्देगरीब विद्यार्थ्यांना सुविधा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शाळा सुरू करणे कठीण आहे. शाळा सुरू करण्यासाठी आधी अभ्यासक्रम कमी करणे गरजेचे आहे. नंतरच शाळा कधी सुरु करायच्या याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशा शब्दात माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेतून शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेत येण्याकरिता बससेवा सुरू नाही. पालक दुचाकी, चारचाकी वा सायकलने मुलांना कसे सोडतील, हा प्रश्नच आहे. शेतीचा हंगाम सुरू आहे. पालक आधी शेतीचाच विचार करेल. विशेषत: मुलींना तर पालक शाळेत पाठवणारच नाही. हा विचार शासनाने केलेला दिसत नाही, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

शाळेत एका बेंचवर १ विद्यार्थी बसवायचा. बेंचमधले अंतर तीन फूट ठेवायचे व प्रत्येक वर्ग ३० विद्यार्थ्यांचा असेल, असे शासनाचे म्हणणे आहे. परंतु एकाच वर्गातील अन्य विद्यार्थ्यांना कसे शिकवणार? शिक्षकांची संख्याही पुरेशी नाही. मग शाळा कशा चालवायच्या? १५, १६ व १७ वर्षांची मुले ही खोडकर असतात. त्यांना दूर दूर बसवले तरी ते एकत्र येणार, याची जबाबदारी कुणी घ्यायची? संस्थातालकही गोंधळात पडले आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्या म्हणाल्या.

सीबीएसई व प्रगतशील स्टन्ॅडर्ड शाळांमध्ये २५ टक्के दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना शिक्षणाची अट आहे. ही मुले श्रीमंतांच्या मुलांबरोबर शिकतात. त्यांना आॅनलाईन शिक्षण द्यायचे तर स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब लागल्यास त्या मुलांच्या पालकांकडे एवढा पैसा नाही. ही सेवा शासन पुरवणार का? चंद्रपूर जिल्ह्यात अशी १० हजार मुले असल्याचेही फडणवीस म्हणाल्या. यावेळी बलराम डोडाणी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Shobha Fadnavisशोभाताई फडणवीसEducation Sectorशिक्षण क्षेत्र