शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आधी अभ्यासक्रम ठरवा, मगच शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:09 IST

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेतून शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्देगरीब विद्यार्थ्यांना सुविधा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शाळा सुरू करणे कठीण आहे. शाळा सुरू करण्यासाठी आधी अभ्यासक्रम कमी करणे गरजेचे आहे. नंतरच शाळा कधी सुरु करायच्या याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशा शब्दात माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेतून शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेत येण्याकरिता बससेवा सुरू नाही. पालक दुचाकी, चारचाकी वा सायकलने मुलांना कसे सोडतील, हा प्रश्नच आहे. शेतीचा हंगाम सुरू आहे. पालक आधी शेतीचाच विचार करेल. विशेषत: मुलींना तर पालक शाळेत पाठवणारच नाही. हा विचार शासनाने केलेला दिसत नाही, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

शाळेत एका बेंचवर १ विद्यार्थी बसवायचा. बेंचमधले अंतर तीन फूट ठेवायचे व प्रत्येक वर्ग ३० विद्यार्थ्यांचा असेल, असे शासनाचे म्हणणे आहे. परंतु एकाच वर्गातील अन्य विद्यार्थ्यांना कसे शिकवणार? शिक्षकांची संख्याही पुरेशी नाही. मग शाळा कशा चालवायच्या? १५, १६ व १७ वर्षांची मुले ही खोडकर असतात. त्यांना दूर दूर बसवले तरी ते एकत्र येणार, याची जबाबदारी कुणी घ्यायची? संस्थातालकही गोंधळात पडले आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्या म्हणाल्या.

सीबीएसई व प्रगतशील स्टन्ॅडर्ड शाळांमध्ये २५ टक्के दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना शिक्षणाची अट आहे. ही मुले श्रीमंतांच्या मुलांबरोबर शिकतात. त्यांना आॅनलाईन शिक्षण द्यायचे तर स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब लागल्यास त्या मुलांच्या पालकांकडे एवढा पैसा नाही. ही सेवा शासन पुरवणार का? चंद्रपूर जिल्ह्यात अशी १० हजार मुले असल्याचेही फडणवीस म्हणाल्या. यावेळी बलराम डोडाणी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Shobha Fadnavisशोभाताई फडणवीसEducation Sectorशिक्षण क्षेत्र