शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

शेतकऱ्यांपुढे पीक कर्ज फेडण्याचे संकट

By admin | Updated: April 8, 2016 00:57 IST

गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून गेलेला आहे. शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली.

भं. तळोधी : गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून गेलेला आहे. शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली. पिकाला भावी आर्थिक कमजोरीमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी पूर्णत: संपलेला आहे. गेल्या काही वर्षापासून शेतकरी मदतीची आशा करीत आहे. शेतकऱ्यांपुढे मागील पीक कर्ज कसे फेडणार, या चिंतेने ग्रासला आहे. मात्र आर्थिक मदत किंवा पिकविमा रक्कम त्यांच्या पदरात अजूनही पडली नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सत्ता प्राप्तीपूर्वी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन आघाडी सरकारने दिले. मात्र पूर्तता करण्यास ते विसरले, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शेती गाठ्याची असल्यामुळे येथील शेतकरी तूर, धान, कापूस, हरभरा, सूर्यफूल इत्यादी पिके घेत असतो. दरवर्षी शेतकरी बँकाकडून पीक कर्ज घेतात. शेतामध्ये काहीच उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकरी पीक विमा उचलतात. पिक विमा उचलताना बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना विविध आशा दाखवितात. मात्र, पिक विम्याची भरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकरी करीत आहे. गेल्या दोन वर्षापासून गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा दुष्काळ, कधी अल्पवृष्टी होऊन नापिकीचा सामना कारावा लागत आहे. गेल्या तीन- चार वर्षापासून शेतकऱ्यांनी पीक कर्ज थकीत ठेवलेले आहे. या वर्षीसुद्धा दुष्काळाची परिस्थिती फार गंभीर आहे. यातच आर्थिक मदत, पिक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)