शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

भोजवॉर्डातील अंगणवाडीची इमारत जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

सदर इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचा संभाव्य धोका ओळखून या इमारतीतील अंगणवाडी बारई समाजाच्या समाजभवनात सुरू आहे. यामुळे येथीलन अंगणवाडीतील बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक इमारतीच्या परिसरात लहान बालके खेळतात. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : नव्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील भोजवार्ड येथे असलेल्या अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून धोका लक्षात घेता गेल्या पाच वर्षांपासून येथील अंगणवाडी बारईसमाजाच्या समाज भवनात सुरू आहे. जीर्ण असलेल्या या इमारतीला पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधावी, अशी मागणी नगरसेविका शितल गेडाम यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सदर इमारतीची माहिती पालिका कार्यालयाला देण्यात आली मात्र पालिकेने अटी व शर्ती लावून सदर इमारतीला पाडून नवीन इमारत बांधण्याची परवानगी दिली नसल्याचा आरोप केला आहे.सदर इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचा संभाव्य धोका ओळखून या इमारतीतील अंगणवाडी बारई समाजाच्या समाजभवनात सुरू आहे. यामुळे येथीलन अंगणवाडीतील बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक इमारतीच्या परिसरात लहान बालके खेळतात. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.सदर अंगणवाडी इमारतीचे कागदपत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. मोका चौकशीनुसार सदर इमारत अगदीच जीर्ण अवस्थेत आहे. पालिकेने दिलेल्या अटी व शर्ती पाळून ही इमारत पाडण्यास व नवीन बांधकाम करण्यास प्रकल्प अधिकाºयाला परवानगी देण्यात दिली.- गिरीष बन्नोरे, मुख्याधिकारी,न.प. भद्रावती

टॅग्स :Socialसामाजिक