शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वादळी पावसामुळे कापसाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:19 IST

भद्रावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील कपाशीची झाडे झुकली तर अनेक झाडे तुटली.

ठळक मुद्देजोरदार वादळ व पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील कपाशीची झाडे झुकली तर अनेक झाडे तुटली.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील कपाशीची झाडे झुकली तर अनेक झाडे तुटली. फळधारणा झालेल्या कापूस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी कापूस, सोयाबिन, तुरीचे पीक भुईसपाट झाले.तालुक्यातील विंजासन, चारगाव, कुनाडा, चिरादेवी, ढोरवासा, केसुर्ली, कुरूडा, कोंढा, गोरजा, कोंढाली, ताडाळी, कुडरारा, घोडपेठ परिसरात कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. झाडे आडवी पडलेली असून पुढील हंगाम करणे शेतकºयांना कठीण झाले आहे. अनेक शेतकरी पडलेली झाडे उभी करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. झाडे उभी केल्यावर पुन्हा झाडे मरण्याची भीती असल्याने ती उभी करावी की नाही, अशीही भीती त्यांच्या मनात आहे.विंजासन येथील सुधीर सातपुते व जगन दानव यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक झाडे खाली पडल्याचे आढळून आली. पडलेली झाडे उभी करण्यात येत असलेले दृष्य अनेक शेतामध्ये दिसून येत होते. गोरजा येथे तर शेतकरी सहकुटुंब झाडे उभी करण्याच्या प्रयत्नात होती. नविन फुटवे आल्यानंतर शेतात पिकांची गर्दी झाल्यास शेतातील कामे करण्यास अडचण निर्माण होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. शासनातर्फे संबंधित शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याकडे त्वरित लक्ष देऊन विमा कंपन्यांना झालेल्या नुकसानीचा अहवाल द्यावा व शेतकºयांना त्यांची नुकसान भरपाई मिळवून द्यावी.- सुधीर सातपुते शेतकरी, विंजासन