शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

कोरोनाने जगण्याची उमेद घालवली; दीड वर्षात ३४ जणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST

मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी, अनेक छोट्या- मोठ्या कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची ...

मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी, अनेक छोट्या- मोठ्या कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अनेकांना आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसविता आली नाही. परिणामी, नैराश्यातून जिल्ह्यातील ३४ जणांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. सन २०२० मध्ये २० तर २०२१ जुलै महिन्यापर्यंत १४ जणांनी आत्महत्या केल्याची बाब पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

बॉक्स

गळफास व विष घेण्याऱ्यांची संख्या जास्त

कोरोनाने अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले. आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे अनेकांना नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग निवडला आहे.

मागील दीड वर्षात जिल्ह्यात ३४ जणांनी आत्महत्या केली. सन २०२० मध्ये २०, तर २०२१ मध्ये ३४ जणांनी आत्महत्या केली. यात गळफास व विष घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

कोट