शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने जगण्याची उमेद घालवली; दीड वर्षात ३४ जणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST

मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी, अनेक छोट्या- मोठ्या कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची ...

मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी, अनेक छोट्या- मोठ्या कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अनेकांना आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसविता आली नाही. परिणामी, नैराश्यातून जिल्ह्यातील ३४ जणांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. सन २०२० मध्ये २० तर २०२१ जुलै महिन्यापर्यंत १४ जणांनी आत्महत्या केल्याची बाब पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

बॉक्स

गळफास व विष घेण्याऱ्यांची संख्या जास्त

कोरोनाने अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले. आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे अनेकांना नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग निवडला आहे.

मागील दीड वर्षात जिल्ह्यात ३४ जणांनी आत्महत्या केली. सन २०२० मध्ये २०, तर २०२१ मध्ये ३४ जणांनी आत्महत्या केली. यात गळफास व विष घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

कोट