शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
4
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
5
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
6
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
7
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
8
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
9
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
10
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
11
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
12
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
13
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
14
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
15
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
16
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
17
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
18
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
19
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
20
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम जनजीवन जागृती अभियानातून कर्तव्याची जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:30 IST

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. तर ग्रामीण भागात शिक्षणाच्या योग्य सुविधा नसल्याने ग्रामीण भाग माघारला आहे.

ठळक मुद्देगजानन बुटके यांचा उपक्रम : २१ ग्रामपंचायतीमध्ये अभियान पोहचणार

आॅनलाईन लोकमतचिमूर : स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. तर ग्रामीण भागात शिक्षणाच्या योग्य सुविधा नसल्याने ग्रामीण भाग माघारला आहे. नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य माहित नाही़ त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक योजनांपासून वंचित आहेत. अशा वंचितांना अधिकार व कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन बुटके यांच्या कल्पनेतून ग्राम जन-जीवन जागृती अभियान राबविण्यात येत आहे़शासनाद्वारे ग्रामीण भागात अनेक योजना राबविण्यात येतात़ मात्र त्या योजना लाभार्र्थांपर्यत पोहोचत नाहीत़ योजनांची योग्य माहिती लाभार्थ्यांंस नसल्याने विकासापासून दूर राहावे लागते़ कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक योजना रखडेल्या आहेत़ या योजना नागरिकांपर्यत पोहचविणे आणि गावाच्या विकासात भर टाकण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.ग्राम जन - जीवन जागृती अभियान मासळ आणि मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील २१ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे़ या अभियानाची सुरुवात ८ जानेवारीला पिपर्डा ग्रामपंचायतींपासुन करण्यात आली़ हे अभियान सायंकाळी ५ वाजता स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात येणार आहे त्यामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे़ दुसऱ्या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान राबून गावकऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली जाते़ अभियानाची सांगता २२ जानेवारीला होणार आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांना लोकशाहीचे धडे मिळणार आहे.यांचा राहणार सहभागअभियानात जि.प सदश्य गजानन बुटके , सरपंच, उपसरंपच, ग्रा़ पं़ सदस्य, पचायंत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका, तलाठी, कृषी सहाय्यक, विद्युत सेवक, वनरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश राहणार आहे़या विषयांवर होणार मार्गदर्शनआपले कर्तव्य, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, कोरडा आठवडा , स्वछ ग्राम अभियान, जल सवंर्धन, आहार, शिक्षण, कुपोषण, माता, बाल संगोपन, महिला सबलीकरण लसीकरण, कुंटुब नियोजन, मातामृत्यु, बाल मृत्यु, साथीचे रोग, पशुसंवर्धन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे़ या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते़