शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

गडचांदुरात काँग्रेसचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:42 IST

राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी रविवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला.

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी रविवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला.अचानक चौक ते बसस्थानकापर्यंत काढण्यात आलेल्या सदर मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेचे हाल केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केले जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. चार वर्षांपासून एपीएल शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्यात आले. दारिद्य्र रेषेखालील लोकांची रेशनवरील साखर बंद करण्यात आली. गडचांदुरातील अनेक समस्या दुर्लक्षित आहेत. आदिवासी गुड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहे.अशा विविध २० मागण्यांसाठी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या निषेधार्थ एल्गार मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, राजुरा काँग्रेसचे अध्यक्ष दादा पाटील लांडे, माजी सभापती नागराज मंगरुळकर, महेंद्र ताकसांडे, डॉ. अनिल चिताडे, गटनेते पापय्या पोन्नमवार आदी उपस्थित होते.