शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

केंद्र व राज्य सरकारच्या निषेधात काँग्रेस रस्त्यावर

By admin | Updated: January 31, 2015 23:16 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करीत शनिवारी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी चंद्रपुरात रस्त्यावर उतरले. गांधी चौकात दिवसभर दिलेले धरणे, भाषणबाजी आणि दुपारी

चंद्रपूर: केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करीत शनिवारी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी चंद्रपुरात रस्त्यावर उतरले. गांधी चौकात दिवसभर दिलेले धरणे, भाषणबाजी आणि दुपारी निघालेल्या मोर्चामुळे शहरातील वातावरण काँग्रेसमय झाले होते.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शनिवारी हे आंदोलन करण्यात आले. यात चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी भाग घेतल्याचा दावा आयोजकांनी केला. राज्य आणि केंद्र सरकारकडून घोषषणा होऊनही शेतकऱ्यांना मदतीची न मिळणे, चंद्रपुरातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालायाची जागा म्हाडा वसाहत किंवा वनरजिक महाविद्यालयाच्या परिसरात करणे, नक्षलग्रस्त यादीतून वगळलेले आठही तालुके पुन्हा यादीत समाविष्ठ करणे, डिझेल व पेट्रोलचे दर कमी करावे या मागणीसाठी हे आंदोलन होते.दरम्यान, दुपारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. यात युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यावर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत गांधी चौकात धरणा देण्यात आला. यावेळी नेत्यांनी भाषणाच्या माध्यमातून भाजपा-शिवसेना सरकावर कडाकून टीका केली. (जिल्हा प्रतिनिधी)