शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

विकासासाठी काँग्रेस हाच एक पर्याय

By admin | Updated: January 9, 2016 01:23 IST

काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे.

सुभाष धोटे : कोरपना येथे केली विकास कामेकोरपना : काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे. त्यामुळे गाव व शहराच्या विकासासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले.कोरपना शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरपना नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा माजी विधान परिषद उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते श्रीधर गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी अध्यक्ष शेखर धोटे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे, काँग्रेसचे कोरपना तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, राजुरा तालुकाध्यक्ष दादा पाटील लांडे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, माजी सभापती हिराताई रणदिवे, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान, पंचायत समिती सदस्या हर्षाली गोडे, डॉ. अशोक राजुरकर, सिताराम कोडापे, शेख वहाबभाई, संभाजी कोवे, शाम रणदिवे, अभय मुनोत, पाशा पटेल, दिवाकर बोरडे, हारुण सिद्धीकी आदी मान्यवर उपस्भित होते.माजी आमदार सुभाष धोटे पुढे म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादीने आजपर्यंत लोकांना फक्त खोटी आश्वासने दिली. काँग्रेसने आश्वासने न देता कामे केली. आमदार असताना आपण २५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी कोरपना शहराला देऊन या तालुका ठिकाण असलेल्या शहराचा विकास केला. कोरपन्यात झालेला विकास मतदार विसरणार नाही, असा विश्वास मतदारांवर दाखवून ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ अशी निती असणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन केले. संचालन युवक काँग्रेस विधानसभा महासचिव सचिन फुलझेले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)भाजपने दिली केवळ पोकळ आश्वासने- पुरकेभाजपाने केवळ पोकळ आश्वासने दिली. मात्र पूर्तता कोणत्याही आश्वासनाची केली नाही, असा आरोप माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी अपल्या भाषणातून केला. ते म्हणाले, हे सरकार निव्वळ घोषणाबाज आहे. याचा अनुभव आता जनतेलाही आला आहे. म्हणूनच स्थानिक निवडणुकांत त्यांची सरशी जागोजागी दिसत आहे. नागरिकांनी योग्य विचार करावा, असे आवाहन त्यांनी सभेत केले.