शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी काँग्रेस हाच एक पर्याय

By admin | Updated: January 9, 2016 01:23 IST

काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे.

सुभाष धोटे : कोरपना येथे केली विकास कामेकोरपना : काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे. त्यामुळे गाव व शहराच्या विकासासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले.कोरपना शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरपना नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा माजी विधान परिषद उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते श्रीधर गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी अध्यक्ष शेखर धोटे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे, काँग्रेसचे कोरपना तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, राजुरा तालुकाध्यक्ष दादा पाटील लांडे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, माजी सभापती हिराताई रणदिवे, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान, पंचायत समिती सदस्या हर्षाली गोडे, डॉ. अशोक राजुरकर, सिताराम कोडापे, शेख वहाबभाई, संभाजी कोवे, शाम रणदिवे, अभय मुनोत, पाशा पटेल, दिवाकर बोरडे, हारुण सिद्धीकी आदी मान्यवर उपस्भित होते.माजी आमदार सुभाष धोटे पुढे म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादीने आजपर्यंत लोकांना फक्त खोटी आश्वासने दिली. काँग्रेसने आश्वासने न देता कामे केली. आमदार असताना आपण २५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी कोरपना शहराला देऊन या तालुका ठिकाण असलेल्या शहराचा विकास केला. कोरपन्यात झालेला विकास मतदार विसरणार नाही, असा विश्वास मतदारांवर दाखवून ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ अशी निती असणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन केले. संचालन युवक काँग्रेस विधानसभा महासचिव सचिन फुलझेले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)भाजपने दिली केवळ पोकळ आश्वासने- पुरकेभाजपाने केवळ पोकळ आश्वासने दिली. मात्र पूर्तता कोणत्याही आश्वासनाची केली नाही, असा आरोप माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी अपल्या भाषणातून केला. ते म्हणाले, हे सरकार निव्वळ घोषणाबाज आहे. याचा अनुभव आता जनतेलाही आला आहे. म्हणूनच स्थानिक निवडणुकांत त्यांची सरशी जागोजागी दिसत आहे. नागरिकांनी योग्य विचार करावा, असे आवाहन त्यांनी सभेत केले.