शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस, भाजपात काट्याची टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST

४ हजार १९१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ११ हजार ३६४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. मतमोजणी शांततेत पार पडली. ...

४ हजार १९१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ११ हजार ३६४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. मतमोजणी शांततेत पार पडली. चंद्रपूर तालुक्यातील ३७, बल्लारपूर तालुक्यातील १०, भद्रावती ५३, वरोरा ७८, कोरपना १६, राजुरा २८, जिवती १, गोंडपिपरी ४३, पाेंभुर्णा २७, सावली ५०, सिंदेवाही ४५, मूल ३७, ब्रह्मपुरी ६८, नागभीड ४१, चिमूर तालुक्यातील ८० या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आघाड्यांच्या माध्यमातून ताकदीने निवडणूक रिंगणात उतरले होते. जिल्ह्यातील निम्मे मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्यामुळे जिल्ह्याचा कौल कोणत्या पक्षाला हे यातून पुढे येणार होते. या अनुषंगाने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. निकाल लागताच सर्वच राजकीय पक्ष आपले वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा करू लागले. अनेक ग्रामपंचायतींवर कोणत्याही एका आघाडीला बहुमत मिळाले नसल्यामुळे अशा ठिकाणी अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले असून, पळवापळवीचे राजकारण होण्याची चिन्हे दिसत आहे. सकाळी १० वाजतापासून तालुका मुख्यालयी मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल येताच समर्थकांकडून एकच जल्लोष होत होता.