शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:11 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला.

ठळक मुद्देकृषिमंत्र्यांना निवेदन : भाजयुमोची मागणी

आॅनलाईन लोकमतआवाळपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. अनेक शेतकऱ्यांचे कापूस पीक पुर्णपणे नष्ट होण्याचा मार्गावर असून काही शेतकऱ्यांचे पीक पूर्ण नष्ट झाले आहे. याची दखल घेत आ. संजय धोटे यांच्या नेतृत्वात भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.बोंड अळीचा प्रादुर्भाव अचानकपणे झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यात अनेकांचे कापूस पीक नष्ट झाले आहे. तसेच कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बोंड अळीने ग्रस्त शेतकऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनातर्फे आर्थिक द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत शासनस्तरावर लवकर निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाऊले उचलावी, अन्यथा शेतकऱ्यांना विविध संकटांना सामना करावा लागणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.धान उत्पादकांनाही मदत द्यावीयावर्षी धान पिकावर मावा-तुडतुडा रोगाने आक्रमण केल्याने अनेकांचे पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांनी धानाची कापणीही केली नाही. अनेकांच्या उभ्या पिकाची तणस झाल्याने काही शेतकºयांनी उभ्या धान पिकाला आग लावून दिल्याचे दुदैवी प्रकार घडले आहेत. शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले असले तरी कापणी झाल्याने अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने सर्वांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे.