शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:11 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला.

ठळक मुद्देकृषिमंत्र्यांना निवेदन : भाजयुमोची मागणी

आॅनलाईन लोकमतआवाळपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. अनेक शेतकऱ्यांचे कापूस पीक पुर्णपणे नष्ट होण्याचा मार्गावर असून काही शेतकऱ्यांचे पीक पूर्ण नष्ट झाले आहे. याची दखल घेत आ. संजय धोटे यांच्या नेतृत्वात भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.बोंड अळीचा प्रादुर्भाव अचानकपणे झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यात अनेकांचे कापूस पीक नष्ट झाले आहे. तसेच कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बोंड अळीने ग्रस्त शेतकऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनातर्फे आर्थिक द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत शासनस्तरावर लवकर निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाऊले उचलावी, अन्यथा शेतकऱ्यांना विविध संकटांना सामना करावा लागणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.धान उत्पादकांनाही मदत द्यावीयावर्षी धान पिकावर मावा-तुडतुडा रोगाने आक्रमण केल्याने अनेकांचे पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांनी धानाची कापणीही केली नाही. अनेकांच्या उभ्या पिकाची तणस झाल्याने काही शेतकºयांनी उभ्या धान पिकाला आग लावून दिल्याचे दुदैवी प्रकार घडले आहेत. शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले असले तरी कापणी झाल्याने अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने सर्वांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे.