शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

शिक्षणातूनच समाजाची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:00 IST

शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देउज्वला चक्रदेव : शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. शरदचंद्र सालफळे मंचावर प्रांत उपाध्यक्ष डॉ.शशी अग्रवाल, विनोदकुमार पांडे प्रकाश कौर धीर व अन्य उपस्थित होते.प्राचार्या डॉ. चक्रेदव म्हणाल्या, स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्या आत एक संपूर्ण मनुष्य विद्यमान आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्याला बाहेर काढायचे असते. दगडातून मुर्ती प्रकट करतो. मूर्तीकार अथवा विद्यार्थी एखादे चित्र काढताना जेव्हा स्वत:ला हरवतो तेव्हा खरे तर तो स्वत:ला सापडलेला असतो. शिक्षणात नेमके हेच व्हायला हवे आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर कला व अध्यात्माचे शिक्षण बंद झाले. पुनरूत्थान आवश्यकता आहे. त्यासाठी अनुसंधानाची आवश्यकता आहे.विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. अग्रवाल यांनी संस्थेचे कार्य व आवश्यकतेविषयी विचार व्यक्त करून म्हणाल्या, शिक्षणात भारतीयता येण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळाची स्थापना झाली.भारतीय म्हणजे एकात्म विचार आपल्या ध्येयपूर्तीसाठी अनुसंधान, प्रबोधन, प्रकाशन व संघटन या पाच सोपानांच्या माध्यमातून भारतीय शिक्षण मंडळ काम करते. त्यासाठी अनुसंधान प्रकोष्ठ, शैक्षणिक प्रकोष्ठ, महिला प्रकल्प, शालेय प्रकल्प, गुरुकुल प्रकल्प व युवा आयाम अशा प्रकल्प प्रकोष्ठांची रचना भारतीय शिक्षण मंडळाने केली आहे. भा.शि.मंडळाचे विस्तारक पांडे यांनी संघटनगीत सांगितले तर वैयक्तिक गीत मंगेश देऊरकर यांनी सादर केले. संचालन मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा सचिव प्रकाश कौर धीर यांनी केले. आभार सुनीता सोमाणी यांनी मानले. संघटनमंत्र व शांतीमंत्र अश्विनी दाणी यांनी गायले. यावेळी अखिल भारतीय महिला प्रकल्प सहप्रमुख अरूंधती कावडकर, जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुंभारे कुंभारे, जयश्री भारत, माया मिश्रा, संजना कोंतमवार, मंगेश देऊरकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षण