शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

श्रमदानातून इरई नदीची स्वच्छता

By admin | Updated: March 23, 2015 01:11 IST

दाताळा मार्गावरील इरई नदी पुलावरुन सतत पूजाअर्चेचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रात घाण पसरली आहे.

चंद्रपूर : दाताळा मार्गावरील इरई नदी पुलावरुन सतत पूजाअर्चेचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रात घाण पसरली आहे. या घाणीमुळे अडकलेल्या प्लास्टिक, वनस्पतींचा तयार झालेला दोन-तीन फुटांचा घाणीचा थर रविवारी जागतिक जल दिनानिमित्त स्वच्छ करण्यात आला. प्रहार संघटनेने जागतिक जलदिनाचे औचित्य साधून हे अनोखे आंदोलन केले. शहरातील विविध संघटना व नागरिकांनी एकत्र येऊन फावडे घेवून नदी पात्रात उतरले. पाय ठेवायला जागा नसलेल्या ठिकाणी पाच तासानंतर नदीचे स्वच्छ पाणी दिसायला लागले. त्यानंतर पुलावर ‘इरई आमची आई, आता घाण करायची नाही’ जागतिक जल दिनांच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश लिहून श्रमदानाची सांगता करण्यात आली.इरई नदीला लागून असलेल्या वसाहतीमधील पूर पीडितांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेने जागतिक जलदिनाचे औचित्य साधून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात प्रहार सोबत वृक्षाई, मुस्लीम हक्क संघर्ष समिती, गाज-ए-हिंद, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, मनोवेध व परिसरातील अनेक जागृत नागरिकांनी सहभाग घेतला.जिल्हा प्रशासनातर्फे साडेअकरा कोटी खर्च करुन इरई नदीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. हे खोलीकरण व्यावहारिक तत्त्वावर कंत्राट देऊन करण्याऐवजी लोकसहभागातून करावे, त्यासाठी शहर व जिल्ह्यातील कंत्राटदार, ट्रान्स्पोर्टर्स, उद्योजक व सामान्य नागरिकांचा सहभाग घ्यावा, पूरपीडितांना मनपाने दिलेले नोटीस परत घ्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पप्पु देशमुख, कुशब कायरकर, हाजी अनवर अली, सादीक कुरेशी, दिलीप घोरे, प्रशांत आर्वे, फिरोज खान पठाण, घनश्याम येरगुडे आदी सहभागी होते.