शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

वसतीगृहातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: November 29, 2014 23:19 IST

रत्नापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरातील भारत वस्तीगृहाचे शौचालय, बाथरूम व मुत्रीघराच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिकांना

नवरगाव : रत्नापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरातील भारत वस्तीगृहाचे शौचालय, बाथरूम व मुत्रीघराच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वसतीगृह प्रशासनाने व्यवस्थापन करण्याची मागणी रत्नापूर ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.भारत वसतीगृहातील आंघोळीचे पाणी, मलमुत्र, शिळे अन्न व भांडे धुतलेले घाणेरडे पाणी अंगणवाडी क्रमांक चारजवळील नालीमध्ये सोडले जाते. त्यामुळे नालीमध्ये दुर्गंधी पसरली असून डुकरांचा व कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. याच परिसरात लोकवस्ती असून नागरिकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने काही नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. सदर तक्रारीची दखल घेऊन रत्नापूर ग्रामपंचायतीने संबंधित वसतीगृह प्रशासनाला लेखीपत्र देऊन सांडपाण्याची सोय करण्याची सुचना केली. परंतु वसतीगृह प्रशासनाने कोणतीही सुधारणा केली नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांच्या तसेच शेजारील अंगणवाडी मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.संबंधित सांडपाण्याची व्यवस्था वसतीगृह प्रशासनाने करावी, अशी मागणी सरपंच निलिमा गभणे यांनी केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य विनोद निनावे, उद्धव तोंडफोडे, मोरेश्वर पर्वते व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या संबंधीचे तक्रार समाजकल्याण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पं.स. सिंदेवाही, संवर्ग विकास अधिकारी यांना दिली आहे. (वार्ताहर)