शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चंद्रपूरचे तापमान राज्यात सर्वाधिक; ४८ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:42 IST

मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांना सूर्याने भाजून काढले आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील प्रत्येक शहर होरपळून निघत आहे. आज बुधवारी सूर्याचा पारा थेट ४८ अंशावर स्थिरावला.

ठळक मुद्देउष्माघाताने महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांना सूर्याने भाजून काढले आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील प्रत्येक शहर होरपळून निघत आहे. आज बुधवारी सूर्याचा पारा थेट ४८ अंशावर स्थिरावला. दरम्यान, वरोऱ्यातील एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून सूर्याने तांडव सुरू केले आहे. सतत पारा ४६ अंशापार जात आहे. मंगळवारी तर ४७.८ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. हे तापमान राज्यात सर्वाधिक ठरले आहे. आज बुधवारी पुन्हा सूर्याने कहर केला. आज ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमानदेखील राज्यात सर्वाधिक ठरले आहे. दरम्यान, वरोरा शहरातील रत्नमाला चौकातून चंद्रपूरकडे जाण्याकरिता उभे असलेल्या प्रवाश्यांकरिता प्रवासी शेड उभारण्यात आले आहे. या प्रवाशी शेडमध्ये एक ५० वर्षीय महिला झोपून असल्याचे शेजारील दुकानदारांच्या लक्षात आले. महिला भरदुपारी उन्हात निपचित पडून असल्याची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी उपजिल्हा रूग्णालयात महिलेला नेले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मृत महिलेने साडी परिधान केली होती. वरोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सदर महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात