शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

प्रयत्न कमी पडल्यानेच चंद्रपूर प्रदूषित

By admin | Updated: June 5, 2014 23:53 IST

चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती

पत्रकार परिषद: दिलीप बोरलकर यांची माहितीचंद्रपूर : चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती आणि प्रदूषण नियंत्रणासाठी लागणारे इम्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील वाढत जाणारी तफावत दूर करता आली नाही. शिवाय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्नही तोकडे पडले. यामुळे चंद्रपूर प्रदूषणमुक्त होऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सचिव डॉ. दिलीप बोरलकर यांनी केले. डॉ. बोरलकर हे एका कार्यक्रमासाठी आज गुरुवारी चंद्रपूरला आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. बोरलकर पुढे म्हणाले, एखादी समस्या निर्माण झाली की एकत्र येऊन त्याचा अभ्यास केला जातो. त्याचे सर्वेक्षण केले जाते. एक फाईल तयार होते. मात्र हा अहवाल मंत्रालयात पडून राहतो. प्रदूषणाची समस्या मोठी आहे. याचे दुष्परिणाम दुरगामी आहेत. त्यामुळे केंद्र, राज्य शासनाच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी अतिशय जलद गतीने प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. हैदराबादला चार हजार टन घनकचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाट होते. मग चंद्रपुरात १३0 टन घनकचर्‍याची विल्हेवाट का होऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनीच उपस्थित केला. प्लॅस्टिकचे प्रदूषण वाढत आहे. ही बाब धोकादायक आहे. प्लॅस्टिक निर्मुलनाची आज निकडीची गरज आहे. ५0 मायक्रॉनपेक्षा कमी प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे. मात्र दुर्दैवाने ही बंदी पाळली जात नाही. या पिशव्या गोळा करणार्‍यांना विशेष आर्थिक फायदा होत नाही. त्यामुळे कुणीही त्या गोळा करीत नाही. पत्रकार परिषदेला आयएमएचे राज उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस, ग्रीन प्लॅनेटचे सुरेश चोपणे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)