शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिच्या कारभाराला कंटाळलेले शेतकरी चढले टॉवरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:19 IST

बल्लारपूर येथील वेकोलिच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सकाळी सात वाजता टॉवरवर चढून बसण्याचा निर्धार केला व तो अंमलात आणला.

ठळक मुद्देलेखी आश्वासनानंतर उतरले खाली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: बल्लारपूर येथील वेकोलिच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी एक अभिनव आंदोलन केले. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सकाळी सात वाजता टॉवरवर चढून बसण्याचा निर्धार केला व तो अंमलात आणला. यात विलास घटे (४५), मारोती माऊलीकर (४५), संजय बेले (४५) यांचा समावेश आहे.हे शेतकरी टॉवरवर चढल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. वेकोलिचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. या शेतकऱ्यांचे करारनामे पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना लेखी देण्यात आल्यानंतरच त्यांनी आपला टॉवरवर बसण्याचा निर्धार सोडला.यावेळी वेकोलिचे अधिकारी विजय चन्ने, सूरज ठाकरे, बाळू जुलमे, किशोर कुळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी