शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

सीसीआयतर्फे खरेदी केंद्र सुरू करणार

By admin | Updated: November 16, 2015 00:56 IST

गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन शेतकऱ्यांना आवश्यकता असूनही त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्याची उपयुक्त व्यवस्था नसल्याने

शेतकऱ्यांना दिलासा : हंसराज अहीर यांचा पुढाकारचंद्रपूर : गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन शेतकऱ्यांना आवश्यकता असूनही त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्याची उपयुक्त व्यवस्था नसल्याने त्यांना त्यांचे उत्पादन खासगी व्यापाऱ्यांना पडेल किंमतीत विकण्याची पाळी येत होती. याची दखल घेत केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कापूस उत्पादकांना केंद्र सरकारने घोषित केलेल्या किमान बाजारमूल्य भावाने खरेदी केंद्र उपलब्ध करून देवून त्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी केंद्र सरकारच्या उपक्रम असलेल्या भारतीय कपास निगम लिमिटेडच्या माध्यमाने आपल्या क्षेत्रात कापूस उत्पादकांना त्यांचा कापूस तातडीने विक्री करून देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असून या कापूस उत्पादकांना खरेदीची शाश्वती नसल्याने त्यांच्या उत्पादनाच्या खासगी व्यापाऱ्यांकडून अनुचित लाभ घेतल्या जात होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने असे नुकसान टाळून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या किमान बाजारमुल्य भावाचा फायदा मिळावा, याकरिता भारतीय कपास निगम लिमीच्या अध्यक्ष तथा प्रबंध निदेशकांशी प्रत्यक्ष चर्चा करून पूर्व विदर्भातील कापूस उत्पादक क्षेत्रात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने भारतीय कपास निगम लिमी.ने राजुरा, वरोरा, घाटंजी, पांढरकवडा, कापसी, नांदुरा, वरुड, पुलगाव व वडनेर येथे खरेदी सुरू केली आहे.भारतीय कपास निगमतर्फे सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची कापूस प्रमाणीकरणच्या नावाने कर्मचाऱ्यांनी लूट करू नये, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर देण्यासाठी भारतीय कपास निगमने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य आदेश निर्गमीत करावे. कापूस खरेदीत शेतकऱ्यांची कोणत्याही कारणामुळे झालेली फसवणूक यापुढे सहन करण्यात येणार नाही याची दक्षता घेवून कापूस खरेदी शेतकऱ्यांना फायदेशीर व्हावी याकरिता केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संबंधितांना आवश्यक निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)