कालव्याचे काम अपूर्ण... गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सावली, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र पाणी वाटपासाठी बांधकाम करण्यात येत असलेल्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याने अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.
कालव्याचे काम अपूर्ण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2015 01:08 IST