शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

जलयुक्तच्या कामासाठी घेतलेल्या रकमेत सावळागोंधळ

By admin | Updated: June 22, 2015 01:15 IST

राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतात केली जात आहे.

वरोरा : राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतात केली जात आहे. निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांकडून शेतात जलयुक्त शिवाराचे काम करण्याकरिता शासनाने निर्धारित केलेली रक्कम घेतली जात आहे. परंतु याबाबत पावती दिली जात नसल्याने या रकमेचे पाणी कुठे मुरणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.जलयुक्त शिवार योजनेमधून युद्धस्तरावर शेतात कामे केली जात आहे. यामध्ये बोडी खोलीकरण, बांध्या नूतनीकरण, शेततळे बांध टाकणे आदी कामे केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम मोजावी लागते. या कामाचे प्रारंभी अंदाजपत्रक तयार करून त्या तुलनेत पाच व दहा टक्के रक्कम घ्यावी लागते. परंतु अनेक ठिकाणी काम करताना शेतकऱ्यांना त्या कामाचे अंदाजपत्रक दाखविले जात नसल्याचे समजते व अनामत रक्कम घेतली जात आहे. यामध्ये कुठल्याही नावाने पावती दिली जात नसल्याने ही रक्कम पानलोट विकास समिती खात्यात पूर्णपणे जाते काय, याबाबत शेतकरी शंका उपस्थित करीत आहे. सारखेच काम असताना रक्कम घेताना अनेक ठिकाणी तफावती दिसून येतात.