शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

गोरजा येथील मुख्य रस्त्याला भगदाड

By admin | Updated: May 17, 2015 01:29 IST

येथून जवळच असलेल्या गोरजा येथे मुख्य रस्त्यावर बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे.

घोडपेठ : येथून जवळच असलेल्या गोरजा येथे मुख्य रस्त्यावर बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महामार्गावरून चार किलोमिटर आतमध्ये असलेले गोरजा हे गाव ब-याच सोयी सुविधांपासून वंचित आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या आवश्यक गोष्टींसाठी गोरजावासियांना घोडपेठ किंवा भद्रावती येथे जावे लागते. गोरजा येथे अजुनपर्यंत महामंडळाची बसही पोहचली नाही. त्यामुळे गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान यासारख्या स्वच्छतेला प्रोत्साहन देणा-या योजना राबविण्यात येत आहेत. मात्र गोरजा येथील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेबद्दल जागरूक नसल्याचा प्रत्यय येत आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्याला भलेमोठे भगदाड पडल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा खड्डा ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी बाजूलाच आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून या बाबीवर पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला एखाद्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या रस्त्याची ताबडतोब दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)