शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

शेतकरी कायद्याविरोधात भुमिपुत्र ब्रिगेडचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

चंद्रपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात भूमिपुत्र ब्रिगेड व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जटपुरा गेट येथे ...

चंद्रपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात भूमिपुत्र ब्रिगेड व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जटपुरा गेट येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यात आला.

केंद्र सरकारने बहुमताच्या बळावर तीन कृषी कायदे प्रारित केले आहेत. केंद्रसरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी जमीनदोस्त होत आहेत. कृषीप्रधान भारतामध्ये शेतकरी राजा असायला पाहिजे होता. परंतु, वस्तूस्थिती वेगळी आहे. अन्नदात्यांची सर्रास पिळवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांनी आता स्वयंप्रेरणेने स्वतःच्या अस्तित्वाचा लढा दिल्ली येथे पुकारला आहे. मागील आठ दिवसांपासून भर थंडीत जीवाची बाजी लावून शेतकरी लढत आहेत. त्यांना भूमिपुत्र ब्रिगेड आणि शेतकरी संघर्ष समितीतर्फे पाठींबा देऊन कृषी कायद्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. समीर कदम, भूमिपुत्र ब्रिगेड शेतकरी संघर्ष समितीच्या डॉ. अभिलाशा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे, विजय मुसळे, बंडू हजारे, डॉ. राकेश वनकर, डॉ. सिराज खान, विलास माथनकर, हिराचंद बोरकुटे, प्रा. माधव गुरूनुले, ॲड. प्रशांत सोनुले, अविनाश आंबेकर, धानोरकर, पांडुरंग गावतुरे, सुरेंद्र रायपुरे, जितेंद्र डोहणे, अमोल शेंडे, रुपेश चांदेकर, साधू मुसळे, सुमित देवगडे, सईदा शेख, हेमंत भगत, सोनल भगत, संजय बुरडकर, संतोष रखुंडे, संजय फाले, छाया सोनुले, विवेक बोरीकर आदी उपस्थित होते.