शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

भद्रावतीचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:42 IST

अर्ध्या भद्रावती शहराला वर्धा नदीतून पाणी पुरवठा केला जाते. मात्र वर्धा नदीची धार आटल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे.

पाण्यासाठी भटकंती : वर्धा नदीचे पात्र पडले कोरडेभद्रावती : अर्ध्या भद्रावती शहराला वर्धा नदीतून पाणी पुरवठा केला जाते. मात्र वर्धा नदीची धार आटल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे. पालिकेने ट्युबवेलमधून पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.मान्सून धडकणार केव्हा याची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने आता शेवटच्या क्षणावर तेलवासा येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. येथील तेलवासा घाटावरुन भद्रावती शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र पात्र कोरडे पडल्याने गेल्या काही दिवसांपासून न.प. प्रशासनाच्या पााण्याच्या टाकीत पाणी साचत नसल्याने नळाला पाणी येत नाही. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील अर्धा पाणी पुरवठा येथील ट्युबवेलवर अवलंबून असल्याने या कनेक्शनधारकांना मुबलक पाणी मिळत आहे. मात्र जे नळ कनेक्शनधारक वर्धा नदीच्या पाणी टाकीवर अवलंबून आहेत, त्यांना मात्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर नगरपरिषदसुद्धा टँकरद्वारे पाणी देण्याची सोय करीत नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे. पाणी समस्या लक्षात घेता, नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष घालून नियमित पाणी पुरवठा करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)वर्धा नदी पात्रात काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्या पाण्यावर काही दिवस पाणी पुरवठा करण्यात आला. अद्याप नैसर्गिक पाऊस पडलेला नाही व नदी पात्रातसुद्धा पाणी नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाई भासत आहे. मात्र एक-दोन दिवसात ट्युबवेलमधून पाणी पुरवठा उपलब्ध करून पाणी पुरवठा नियमीत सुरू केला जाईल.- स्वप्नील पिदूरकरपाणी पुरवठा अभियंता,न.प. भद्रावती