शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:42 IST

अर्ध्या भद्रावती शहराला वर्धा नदीतून पाणी पुरवठा केला जाते. मात्र वर्धा नदीची धार आटल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे.

पाण्यासाठी भटकंती : वर्धा नदीचे पात्र पडले कोरडेभद्रावती : अर्ध्या भद्रावती शहराला वर्धा नदीतून पाणी पुरवठा केला जाते. मात्र वर्धा नदीची धार आटल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे. पालिकेने ट्युबवेलमधून पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.मान्सून धडकणार केव्हा याची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने आता शेवटच्या क्षणावर तेलवासा येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. येथील तेलवासा घाटावरुन भद्रावती शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र पात्र कोरडे पडल्याने गेल्या काही दिवसांपासून न.प. प्रशासनाच्या पााण्याच्या टाकीत पाणी साचत नसल्याने नळाला पाणी येत नाही. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील अर्धा पाणी पुरवठा येथील ट्युबवेलवर अवलंबून असल्याने या कनेक्शनधारकांना मुबलक पाणी मिळत आहे. मात्र जे नळ कनेक्शनधारक वर्धा नदीच्या पाणी टाकीवर अवलंबून आहेत, त्यांना मात्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर नगरपरिषदसुद्धा टँकरद्वारे पाणी देण्याची सोय करीत नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे. पाणी समस्या लक्षात घेता, नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष घालून नियमित पाणी पुरवठा करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)वर्धा नदी पात्रात काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्या पाण्यावर काही दिवस पाणी पुरवठा करण्यात आला. अद्याप नैसर्गिक पाऊस पडलेला नाही व नदी पात्रातसुद्धा पाणी नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाई भासत आहे. मात्र एक-दोन दिवसात ट्युबवेलमधून पाणी पुरवठा उपलब्ध करून पाणी पुरवठा नियमीत सुरू केला जाईल.- स्वप्नील पिदूरकरपाणी पुरवठा अभियंता,न.प. भद्रावती