शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

नुकसान भरपाईसाठी बँकेत चकरा

By admin | Updated: May 30, 2015 01:42 IST

राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची परवड अजूनही थांबली नसून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे खात्यात शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अद्याप जमाच झाली नसल्याने ...

१५ दिवसांत रक्कम द्या : तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलनाचा इशाराचंद्रपूर: राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची परवड अजूनही थांबली नसून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे खात्यात शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अद्याप जमाच झाली नसल्याने शेतकऱ्यांना बुरे दिन बघावयास मिळत आहेत.यावर्षी झालेला कमी पाऊस व त्यातच काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतीव्यवसाय व शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून वारंवार मागणी झाल्यावर राज्यातील सत्तारुढ भाजप- शिवसेना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र राजुरा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँकेकडे पाठिवताना शेतकऱ्यांच्या नावांत प्रचंड चुका आहेत, काहींचे खाते क्रमांक बरोबर असले तरी बँकेचे नाव चुकीचे आहे. काही शेतकऱ्यांचे नावापुढे बँक खात्याचा उल्लेखच नाही तर संयुक्त नावाने असलेल्या शेतीची रक्कमही तशीच पडून आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा न करण्यात आलेल्या रक्कमेचा डीडी तहसील कार्यालयाकडे अडीच महिन्यांपूर्वीच परत पाठविण्यात आला. मात्र अद्याप सुधारीत यादी बँकेकडे पाठविण्यात आलेली नसल्याने लवकरच सुरु होणाऱ्या शेतीचे हंगामाकरिता ही रक्कम उपयोगी येईल या आशेने पदरमोड करुन बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना तुमची रक्कम तहसील कार्यालयातून आली नाही असे उत्तर मिळते. तर तहसील कार्यालयात आल्यानंतर या शेतकऱ्यांना बँकेत पैसे पाठविल्याचे सांगण्यात येते. यामुळे हवालदिल झालेला कास्तकार बँक ते तहसील कार्यालय अशा चकरा मारत आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा पाटील लांडे यांनी राजुराचे तहसीलदार यांची भेट घेवून निवेदन दिले. तथा १५ दिवसांत हा प्रश्न निकालात न काढल्यास तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. लांडे यांचे नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळातत उमाकांत धांडे, अशोक देशपांडे, डॉ. उमाकांत धोटे, कर्णेवार, हेमंत झाडे, लक्ष्मणराव एकरे, रवींद्र चटके, दौलतराव घटे, सुरेश पोडे आदींचा सामवेश होता. (शहर प्रतिनिधी)