शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

दोन वर्षांपासून विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST

या संदर्भात ओबीसी समन्वय समितीने तहसीलदारमार्फत मुख्यमंत्रयांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की मागील अनेक वर्षांपासून ओबीसी,एसबीसी,व्हीजेएनटी,समाजातील विद्यार्थ्यांना ...

या संदर्भात ओबीसी समन्वय समितीने तहसीलदारमार्फत मुख्यमंत्रयांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की मागील अनेक वर्षांपासून ओबीसी,एसबीसी,व्हीजेएनटी,समाजातील विद्यार्थ्यांना कुठल्याच सोयीसवलती उपलब्ध नव्हत्या. यामुळे ग्रामीण भागात शाळा सोडण्याचे प्रमाण खूप जास्त होते. हे सर्व बघून बऱ्याच ओबीसी संघटनाने या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची मागणी केली होती. जेणेकरून या समुदायातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. परंतु दोन वर्षानंतरसुद्धा या विद्यार्थ्यांना एक रूपयाही मिळालेला नाही. याउलट या संदर्भाचे कागदपत्र जमा करायला एक हजार रूपयाच्या वर खर्च करावा लागत आहे. याशिवाय पालक व पाल्य या दोघांचेही जात प्रमाणपत्र मागितल्यामुळे व कोविडच्या काळात ग्रामीण विभागातले पालक हतबल झाले आहे. निवेदन देताना ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे,मनोहर माडेकर,किशोर मोहुर्ले,सुनील भटारकर,सूर्यकांत साळवे,शंकर काळे,चंद्रशेखर भेंडारकर,कुणाल कवरासे व ओबीसी बांधवांची उपस्थिती होती.