शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

दोन वर्षांपासून विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST

या संदर्भात ओबीसी समन्वय समितीने तहसीलदारमार्फत मुख्यमंत्रयांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की मागील अनेक वर्षांपासून ओबीसी,एसबीसी,व्हीजेएनटी,समाजातील विद्यार्थ्यांना ...

या संदर्भात ओबीसी समन्वय समितीने तहसीलदारमार्फत मुख्यमंत्रयांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की मागील अनेक वर्षांपासून ओबीसी,एसबीसी,व्हीजेएनटी,समाजातील विद्यार्थ्यांना कुठल्याच सोयीसवलती उपलब्ध नव्हत्या. यामुळे ग्रामीण भागात शाळा सोडण्याचे प्रमाण खूप जास्त होते. हे सर्व बघून बऱ्याच ओबीसी संघटनाने या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची मागणी केली होती. जेणेकरून या समुदायातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. परंतु दोन वर्षानंतरसुद्धा या विद्यार्थ्यांना एक रूपयाही मिळालेला नाही. याउलट या संदर्भाचे कागदपत्र जमा करायला एक हजार रूपयाच्या वर खर्च करावा लागत आहे. याशिवाय पालक व पाल्य या दोघांचेही जात प्रमाणपत्र मागितल्यामुळे व कोविडच्या काळात ग्रामीण विभागातले पालक हतबल झाले आहे. निवेदन देताना ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे,मनोहर माडेकर,किशोर मोहुर्ले,सुनील भटारकर,सूर्यकांत साळवे,शंकर काळे,चंद्रशेखर भेंडारकर,कुणाल कवरासे व ओबीसी बांधवांची उपस्थिती होती.