शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:32 IST

तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीची मागणी : मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली. तर ऐन कापणीच्या वेळेस धान पिकाला मावा व तुडतुडा रोगांने पिकांवर हल्ला केल्याने प्रचंड नुकसान झाले. १० ते १५ टक्के उत्त्पन्नाची खात्री राहिली नाही. पिकाची शाश्वती राहिलेली नाही. हीच स्थिती सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यातही आहे. त्यामुळे ५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस संजय मारकवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मूल येथे निवेदनाद्वारे केली.वर्षभर शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात आलेले पीक गमावण्याची वेळ आली. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहे. चिंताग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करू शकतात. काही शेतात धानाचे पीक दूरून बरे दिसत असले तरी, प्रत्यक्षातील स्थिती चिंताजनक आहे. सन २०१५ मध्ये मूल तालुक्यासह सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यांची पैसेवारी ५० पेक्षा कमी होती. मात्र त्यावेळीसुद्धा शेतकºयांची घोर निराशा केली. यावेळी मात्र त्यापेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही. धान उत्पादक शेतकºयांची वास्तविक परिस्थिती लक्षात घेवून एकरी १० हजार रुपये किंवा १ हजार रुपये प्रति क्विंटल रुपयांची घोषणा करावी अथवा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार, धनंजय चिंतावार, विनोद कामडे आदी उपस्थित होते.